शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

वादळाने कोसळले कारली शेतीचे मांडव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 01:06 IST

शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान : कर्जत तालुक्यातील चई येथील घटना

कर्जत : कर्जत तालुक्यातील ठाणे जिल्ह्यालगत असलेल्या भागाला वादळी वाºयासह आलेल्या पावसाने झोडपले होते. त्या वादळामुळे चई भागातील शेतकºयाचे कारले भाजी मांडव मोडून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकºयांचे सुमारे दोन लाख रुपयांंचे नुकसान झाले आहे. शेतीसाठी घेतलेले उसने पैसे कसे फेडायचे, हा प्रश्न शेतकºयांसमोर आहे.कर्जत तालुक्यातील चई भागात काही दिवसांपूर्वी वादळी वाºयासह पाऊस आला होता. त्या पावसाने त्या भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. चई येथील शरद कान्हू शिंगोळे हे शेतकरी गेली २० वर्षे एकाच ठिकाणी कारली व भाजीपाला शेती करतात. त्यांच्या शेताजवळ असलेल्या विहिरीमधील पाणी शिंगोळे हे कावडीच्या साहाय्याने शेतापर्यंत आणतात. ते पाणी कारली पिकाला शिंपडून शेती करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवितात. त्यासाठी शिंगोळे हे नोव्हेंबर म्ािहन्यापासून शेतात राबण्यास सुरुवात करतात. कारली भाजीपाला शेती करण्यासाठी मांडव बनवावा लागतो, त्यासाठी लाकडे गोळा करण्यापासून बियाणे लागवड करण्यापर्यंत सर्व कामे त्यांना एकट्याला करावी लागतात. तीन महिने अंगमेहनत केल्यानंतर एप्रिल महिन्यात कारली वेलीवर येतात.शरद शिंगोळे हे दर चार दिवसांनी मुरबाड येथील बाजारपेठ गाठून १५० किलो कारल्यांची विक्र ी करून उत्पन्न मिळवितात. पूर्ण हंगामात ते किमान ५० ते ५५ वेळेस मुरबाड येथील बाजारपेठेत कारली विक्रीस नेत असतात. गेली २० वर्षे त्यांचा हा व्यवसाय आहे. या वर्षी केवळ चार वेळा शिंगोळे यांनी कारली बाजारपेठेत विक्रीस नेली होती; परंतु आता त्यांचा कारल्याचा मांडव वादळी पावसात मोडल्याने बाजारपेठेत कारली घेऊन जाणे शक्य होणार नाही. वादळी वाºयासह जोरदार पाऊस आल्याने शेतात मांडव करण्यासाठी मातीत उभे केलेले बांबू एकामोगोमाग एक कोसळून संपूर्ण मांडव कोसळून संपूर्ण शेती जमीनदोस्त झाली आहे.शरद शिंगोळे यांनी या शेतीकरिता ४० हजार रुपयांचे कर्ज घेतले आहे. मात्र, केवळ चार वेळा कारली बाजारपेठेत नेता आल्याने केलेला खर्च आणि चार महिने घेतलेली मेहनतही फुकट गेली आहे. मे अखेरपर्यंत कारली भाजीपाला विकून शिंगोळे किमान दोन ते अडीच लाख मिळवतात; परंतु यावर्षी वादळी वाºयासह आलेल्या अवेळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. शासनस्तरावरून नुकसान भरपाई मिळू शकल्यास त्यांना पुढे मार्ग काढता येणार आहे.

टॅग्स :Rainपाऊस