शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
Delhi Blast : "आम्ही गेट उघडला आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
4
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
5
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
6
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
7
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
8
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
9
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
10
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
11
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
12
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
13
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
14
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
15
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
16
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
17
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
18
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
19
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
20
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार

चौपदरीकरणात शेकडो वृक्षांचा बळी, पुनर्रोपणाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 03:00 IST

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी शेकडो झाडांची कत्तल करण्यात येत आहे. मुंबई-गोवा मार्ग असो, पेण-पनवेल मार्ग असो, पाली-खोपोली मार्ग असो अथवा भविष्यातील निजामपूर-पुणे मार्ग असो रुंदीकरण व चौपदरीकरणासाठी करण्यात येणाऱ्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा -हास होत आहे.

माणगाव : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी शेकडो झाडांची कत्तल करण्यात येत आहे. मुंबई-गोवा मार्ग असो, पेण-पनवेल मार्ग असो, पाली-खोपोली मार्ग असो अथवा भविष्यातील निजामपूर-पुणे मार्ग असो रुंदीकरण व चौपदरीकरणासाठी करण्यात येणाऱ्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा -हास होत आहे. तसेच निसर्गसंपन्न कोकणचे वैभवही नष्ट होत आहे.तीन-चार वर्षांपूर्वी मुंबई-गोवा महामार्गावर दुतर्फा मोठमोठे वृक्ष दिसायचे. मात्र, चौपदरीकरणाच्या नावाखाली १००-१५० वर्षे जुनी झाडे तोडण्यात येत आहेत. महामार्गावरील दुभाजकामध्ये येणारी झाडे वाचविणे संबंधित प्रशासनाला सहज शक्य होते. मात्र, तसे झालेले नाही. महामार्गाचे काम पूर्ण होताच शासनाच्या वतीने दुभाजकामध्ये वृक्षलागवड करण्यात येईल. मात्र, ती झाडे शोभेची असतील,आणि त्यांची उंची फार फार तर १० फुटांपर्यंत असेल.गेल्या काही दिवसांपासून रायगडच्या तापमानात मोठा बदल झाला आहे. वृक्षतोड, पर्यावरणाचा ºहास हे हवामान बदलाचे प्रमुख कारण मानले जाते. त्यामुळे जुने, महाकाय वृक्ष तोडण्याऐवजी त्यांचे पुनर्रोपण करावे, आणि रुंदीकरणामुळे जेवढी झाडे तोडण्यात येत आहेत, त्याच्या दुप्पट वृक्षारोपण व संवर्धन व्हायला हवे, असे पर्यावरणपे्रमींचे म्हणणे आहे.