शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

ग्रामपंचायत निवडणुकीत ४,२७८ उमेदवार रिंगणात , सरपंचपदासाठी ८२२ अर्ज वैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 02:07 IST

रायगड जिल्ह्यातील २४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतून ७८८ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता रिंगणामध्ये ४ हजार २७८ उमेदवार उरले आहेत.

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील २४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतून ७८८ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता रिंगणामध्ये ४ हजार २७८ उमेदवार उरले आहेत. यामध्ये उरण, सुधागड आणि महाड तालुक्यातील ग्रामपंचायतींचा आकडा उशिरापर्यंत उपलब्ध झाला नव्हता.सरपंचपदासाठी ८२२ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. त्यातील १८१ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले, तर ४ हजार २४४ सदस्यपदांसाठी अर्ज वैध ठरले. त्यातील ६०७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.१६ आॅक्टोबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे, तर १७ आॅक्टोबरला मत मोजणी करून निकाल जाहीर केले जाणार आहेत. प्रशासनाच्या दिरंगाईचा फटका निकालाच्या दिवशीपण लागणार का? असा सवाल त्यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. २२ ते २९ सप्टेंबर २०१७ या कालावधीत ४ हजार २२८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. ३ आॅक्टोबर रोजी अर्जाची छाननी करण्यात आली होती. त्यामध्ये ३६ अर्ज बाद झाल्याने ४ हजार २५२ अर्ज वैध ठरले होते.गुरुवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. मात्र, किती उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले, याचा आकडा जिल्हा निवडणूक विभागाकडे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. संबंधित तहसीलदारांनी रात्री उशिरापर्यंत माहिती संकलित करून जिल्हा निवडणूक विभागाला दिलेलीनव्हती.निवडणूक होणाºया ग्रामपंचायतीअलिबाग-६, पेण-२६, उरण-१८, मुरु ड-५, पनवेल-११, कर्जत-७, खालापूर-१४, माणगाव-१९, तळा-१, रोहे-५, सुधागड-१४, महाड-७३, श्रीवर्धन-१४, पोलादपूर-१६, म्हसळा-१३ एकूण-२४२ 

टॅग्स :Raigadरायगडgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक