शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

ग्रामपंचायत निवडणुकीत ४,२७८ उमेदवार रिंगणात , सरपंचपदासाठी ८२२ अर्ज वैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 02:07 IST

रायगड जिल्ह्यातील २४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतून ७८८ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता रिंगणामध्ये ४ हजार २७८ उमेदवार उरले आहेत.

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील २४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतून ७८८ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता रिंगणामध्ये ४ हजार २७८ उमेदवार उरले आहेत. यामध्ये उरण, सुधागड आणि महाड तालुक्यातील ग्रामपंचायतींचा आकडा उशिरापर्यंत उपलब्ध झाला नव्हता.सरपंचपदासाठी ८२२ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. त्यातील १८१ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले, तर ४ हजार २४४ सदस्यपदांसाठी अर्ज वैध ठरले. त्यातील ६०७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.१६ आॅक्टोबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे, तर १७ आॅक्टोबरला मत मोजणी करून निकाल जाहीर केले जाणार आहेत. प्रशासनाच्या दिरंगाईचा फटका निकालाच्या दिवशीपण लागणार का? असा सवाल त्यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. २२ ते २९ सप्टेंबर २०१७ या कालावधीत ४ हजार २२८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. ३ आॅक्टोबर रोजी अर्जाची छाननी करण्यात आली होती. त्यामध्ये ३६ अर्ज बाद झाल्याने ४ हजार २५२ अर्ज वैध ठरले होते.गुरुवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. मात्र, किती उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले, याचा आकडा जिल्हा निवडणूक विभागाकडे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. संबंधित तहसीलदारांनी रात्री उशिरापर्यंत माहिती संकलित करून जिल्हा निवडणूक विभागाला दिलेलीनव्हती.निवडणूक होणाºया ग्रामपंचायतीअलिबाग-६, पेण-२६, उरण-१८, मुरु ड-५, पनवेल-११, कर्जत-७, खालापूर-१४, माणगाव-१९, तळा-१, रोहे-५, सुधागड-१४, महाड-७३, श्रीवर्धन-१४, पोलादपूर-१६, म्हसळा-१३ एकूण-२४२ 

टॅग्स :Raigadरायगडgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक