शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

ग्रामपंचायत निवडणुकीत ४,२७८ उमेदवार रिंगणात , सरपंचपदासाठी ८२२ अर्ज वैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 02:07 IST

रायगड जिल्ह्यातील २४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतून ७८८ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता रिंगणामध्ये ४ हजार २७८ उमेदवार उरले आहेत.

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील २४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतून ७८८ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता रिंगणामध्ये ४ हजार २७८ उमेदवार उरले आहेत. यामध्ये उरण, सुधागड आणि महाड तालुक्यातील ग्रामपंचायतींचा आकडा उशिरापर्यंत उपलब्ध झाला नव्हता.सरपंचपदासाठी ८२२ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. त्यातील १८१ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले, तर ४ हजार २४४ सदस्यपदांसाठी अर्ज वैध ठरले. त्यातील ६०७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.१६ आॅक्टोबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे, तर १७ आॅक्टोबरला मत मोजणी करून निकाल जाहीर केले जाणार आहेत. प्रशासनाच्या दिरंगाईचा फटका निकालाच्या दिवशीपण लागणार का? असा सवाल त्यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. २२ ते २९ सप्टेंबर २०१७ या कालावधीत ४ हजार २२८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. ३ आॅक्टोबर रोजी अर्जाची छाननी करण्यात आली होती. त्यामध्ये ३६ अर्ज बाद झाल्याने ४ हजार २५२ अर्ज वैध ठरले होते.गुरुवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. मात्र, किती उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले, याचा आकडा जिल्हा निवडणूक विभागाकडे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. संबंधित तहसीलदारांनी रात्री उशिरापर्यंत माहिती संकलित करून जिल्हा निवडणूक विभागाला दिलेलीनव्हती.निवडणूक होणाºया ग्रामपंचायतीअलिबाग-६, पेण-२६, उरण-१८, मुरु ड-५, पनवेल-११, कर्जत-७, खालापूर-१४, माणगाव-१९, तळा-१, रोहे-५, सुधागड-१४, महाड-७३, श्रीवर्धन-१४, पोलादपूर-१६, म्हसळा-१३ एकूण-२४२ 

टॅग्स :Raigadरायगडgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक