शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
5
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
6
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
7
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
8
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
9
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
10
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
11
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
12
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
13
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
14
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
15
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
16
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
17
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
18
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
19
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
20
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...

कणसांनी डोईभार झाले भातपीक

By admin | Updated: September 12, 2016 03:23 IST

निसर्गचक्रातील बदल हे ठरलेले असतात. दिसमास पूर्ण झाल्यावर नव्याची नवलाई दाखविणे असताना हा निसर्गाचा गुणधर्म गौरी गणपती सणांचा आनंद

पेण : निसर्गचक्रातील बदल हे ठरलेले असतात. दिसमास पूर्ण झाल्यावर नव्याची नवलाई दाखविणे असताना हा निसर्गाचा गुणधर्म गौरी गणपती सणांचा आनंद उपभोगीत असताना देशाचा अन्नदाता बळीराजासुद्धा मनोमन आनंदी झाला. या आनंदाचे महत्त्वाचे कारण म्हणजे भातशेतीमध्ये कणस डोईभार झाली असून सध्या वाऱ्याच्या मंद झुळूकीबरोबर डोलू लागलीत. हलव्या प्रकारातील भात प्रजातीची ७० ते ९० टक्के दिवसांच्या कालावधीतील भाताला कणसं आली असून सध्या निपजलेल्या दाण्यामध्ये तांदूळ बनण्याची प्रक्रिया म्हणजे दूध भरणी सुरू आहे. जसजसा दाणा पक्व होईल तसतसा शिवाराचा हिरवा रंग सोनेरी रंगाचा पट्टा तयार होईल. अन्नपूर्णा शिवारावर प्रसन्न झाली असून विजयादशमीपर्यंत शिवारात सोने लुटायची प्रक्रिया सुरू होईल.शेतकरी बांधवांसाठी हवामानशास्त्र विभागाने गुड न्यूज दिली असून मान्सूनची परतीचा प्रवास सुरू होण्याची वेळ येवून ठेपली आहे. कोकण पट्ट्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली असून बहुतांशी आकश निरभ्र असेल. सध्या पहाटे पडणारं दव हे गर्भधारणा अवस्थेतील पिक व कणसांत दूध भरण्याच्या प्रक्रियेसाठी आवश्यक औषधी मात्रा असल्याने पिकांवरील किडरोगांचे समूळ उच्चाटन करणारे आहेत. शिवारात पिकांचे ताटवे व माळरान गवतावर दवभार झालेल्या गवताच्या पाल्यावर मोत्यासारखे चमचमणारे दवबिंदू, दवांचा होणारा वर्षाव हा ऋ तू बदलनाच्या नैसर्गिक खुणा आहेत. येणारा नवरात्रोत्सवात आदिमायेच्या घटस्थापनेप्रसंगी शिवार धनधान्यांनी समृद्ध होणार आहे. यंदाचा मान्सून हंगाम पिकांसाठी शंभर टक्के अनुकूल झाल्याने वर्षा ऋ तूला निरोप देताना बाप्पाच्या अनंत चतुर्दशीनंतर, शिवारात लगबग वाढणार आहे.हलक्या जातीची भातपिकं परिपक्व झाल्यावर त्याची कापणी न मळणी (झोडणी) एकाचवेळी क रण्यावर शेतकऱ्यांचा भर असतो. सप्टेंबरमध्येच आॅक्टोबर हिटसारखे ऊन पडत असल्याने प्रसवलेली कणसं, दाणा भरणी व रंगरूप पालटण्यास कमी वेळ घेतात. (वार्ताहर)