शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
2
Punjab Flood : पुराचे थैमान! पंजाबमधील मृतांचा आकडा ५१ वर; पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा
3
WhatsApp Web Down : लॅपटॉप किंवा माऊस खराब झाला नाही तर WhatsApp Web आहे डाऊन; स्क्रोलिंगला येतोय प्रॉब्लेम
4
सोनं १३०० रुपये तर चांदी ३००० रुपयांनी महागली, तुमच्या शहरातील आजचा दर काय?
5
‘ऑफिसात जीव गेला तरी बेहत्तर, पण नोकरी सोडणार नाही’, तरुणाने मांडली EMI मध्ये अडकलेल्या मध्यमवर्गीयाची व्यथा 
6
Apple iPhone : काय सांगता! प्रत्येक फोनवर अ‍ॅपल एवढा नफा मिळवते, आयफोन बनवण्यासाठी खर्च किती येतो?
7
दसरा मेळाव्यानंतर ठाकरेंना धक्का देणार, २ आमदार वगळता इतर संपर्कात; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा
8
पत्नीचं परपुरुषासोबत सुरू होत अफेयर, पतीला लागली कुणकुण अन् कांड झाला!
9
Crime: 'तू माझ्या बायकोला फोन का करतो?' संतापलेल्या तरुणाने चुलत भावाला संपवलं!
10
Pitru Paksha 2025: संकष्टी किंवा उपसाच्या दिवशी श्राद्धतिथी आल्यास नैवेद्य ठेवावा की नाही? वाचा
11
उपराष्ट्रपती निवडणुकीत ईव्हीएमचा वापर का केला जात नाही?
12
"ते मला मराठीत म्हणाले...", उपेंद्र लिमयेने सांगितला रजनीकांत यांच्यासोबतच्या भेटीचा किस्सा
13
उपराष्ट्रपती निवडणूक: मतदानाआधीच ३ माजी मुख्यमंत्र्यांनी 'गेम' बदलला; इंडिया आघाडीला धक्का
14
Nepal Currency Value: भारताच्या ५० रुपयांचं मूल्य नेपाळमध्ये किती असेल? आश्चर्यचकित करेल उत्तर!
15
"ते दोन पवित्र आत्मे पितृ पंधरवड्यात जमिनीवर आले तर काय प्रश्न विचारतील?’’ भाजपाचा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना टोला
16
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका! ८३ मिलियन डॉलर्सच्या नूकसान भरपाईचा निर्णय कायम
17
"मीही बोलू शकले असते, पण.."; धनश्री वर्माचं मोठं विधान, चहलबद्दल म्हणाली- "त्याची अब्रू..."
18
गृहमंत्र्यांचा राजीनामा, २० जणांचा मृत्यू, सोशल मीडियावरील बंदी उठवली; नेपाळमध्ये काय काय घडले?
19
तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 'हे' ५ शेअर्स आहेत का? ब्रोकरेज फर्मने सांगितली बंपर कमाईची संधी
20
Shantanu Naidu: रतन टाटांचा तरुण सहकारी राहिलेल्या शंतनू नायडूने प्रेमाची कबुली दिली? तिच्यासोबतचे फोटो आले समोर

अलिबागमध्ये महिलांच्या संरक्षणासाठी मोर्चा

By admin | Updated: October 22, 2016 03:33 IST

महाराष्ट्रात अल्पवयीन मुली आणि महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. महिला सुरक्षित नसल्याने सरकारने त्यांना संरक्षण दिले पाहिजे. अलिबाग तालुक्यात अशाच एका

अलिबाग : महाराष्ट्रात अल्पवयीन मुली आणि महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. महिला सुरक्षित नसल्याने सरकारने त्यांना संरक्षण दिले पाहिजे. अलिबाग तालुक्यात अशाच एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला होता. या अमानुष घटनेचा निषेध करण्यासाठी आणि आरोपीला कडक शिक्षा झालीच पाहिजे या मागणीसाठी अलिबाग तालुका आदिवासी कातकरी समाज संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. मोर्चामध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. आंदोलकांनी यावेळी मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.अलिबाग तालुक्यातील श्रीगाण आदिवासी वाडी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करण्यात आला होता. पोलिसांनी चोवीस तासांच्या आत आरोपीला गजाआड केले होते. या घटनेचा निषेध आंदोलकांनी शुक्रवारी मोर्चा काढून व्यक्त केला. कोळसाभट्टी, वीटभट्टी या ठिकाणी मुली आणि महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत असतात. त्या घटनेची नोंद सरकार घेत नाही. शाळेत जाणाऱ्या मुली, रोजगारासाठी बाहेर जाणाऱ्या महिलांना सरकारने संरक्षण दिले पाहिजे अशा विविध मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.याप्रसंगी संघटनेचे दत्ता नाईक, मुकेश नाईक, रेखा वाघमारे, गुलाब नाईक आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)