शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

फसवणूक करणाऱ्या चौघांना दिल्लीतून पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 06:44 IST

अलिबागमधील तक्रारदार नागरिकास २०१५ मध्ये काही अज्ञात व्यक्तींनी मोबाइलवरून तसेच ई-मेलद्वारे ‘कमी कागदपत्रात जास्तीत जास्त कर्ज मिळवून देतो’ असे खोटे आमिष दाखविले होते.

अलिबाग : अलिबाग येथील एका नागरिकास २०१५ मध्ये मोबाइलवरून खोटी आश्वासने देऊन कर्ज देण्याचे आमिष दाखवून तब्बल ११ लाख ६० हजारांची फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी दिल्ली व उत्तर प्रदेश राज्यातील चौघांना मोठ्या शिताफीने दिल्लीतून अटक करण्यात रायगड पोलिसांना यश आले. राहुल वर्मा (३५, रा. लखनौ, उत्तर प्रदेश), सोनू सुरेंद्र (३०, रा. नवीन रजितनगर, दिल्ली), राहुल दयानंद चंडालिया (३१, रा. नवीन रजितनगर, दिल्ली) आणि राहुल कुमार उर्फ अशोक कुमार उर्फ मनोजकुमार श्रीरामतिरथ वर्मा (२४, रा. सुलतानपूर, उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

अलिबागमधील तक्रारदार नागरिकास २०१५ मध्ये काही अज्ञात व्यक्तींनी मोबाइलवरून तसेच ई-मेलद्वारे ‘कमी कागदपत्रात जास्तीत जास्त कर्ज मिळवून देतो’ असे खोटे आमिष दाखवून मिळणाºया कर्जाची प्रोसेसिंग फी व इतर वेगवेगळी करणे सांगून सुमारे पाच ते सहा महिन्यांत तक्रारदारांकडून विविध बँक खात्यात एकूण ११ लाख ६० हजार ४८० रुपये रक्कम या भामट्यांनी भरणा करून घेतली; परंतु दिलेल्या तक्रारदारांना कोणत्याही प्रकारचे कर्ज उपलब्ध करून न देता त्यांची फसवणूक केली. या फसवणूक प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात १३ जानेवारी २०१६ रोजी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.साडेसहा लाख आढळलेपोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता, हा गुन्हा त्यांनीच केल्याची कबुली दिली. गुन्ह्यातील अपहार केलेल्या ११ लाख ६० हजार ४८० रुपये रकमेपैकी एकूण सहा लाख ४५ हजार ४८० रु पये रोख रक्कम परत मिळविण्यात यश आले आहे.