शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

फसवणूक करणाऱ्या चौघांना दिल्लीतून पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 06:44 IST

अलिबागमधील तक्रारदार नागरिकास २०१५ मध्ये काही अज्ञात व्यक्तींनी मोबाइलवरून तसेच ई-मेलद्वारे ‘कमी कागदपत्रात जास्तीत जास्त कर्ज मिळवून देतो’ असे खोटे आमिष दाखविले होते.

अलिबाग : अलिबाग येथील एका नागरिकास २०१५ मध्ये मोबाइलवरून खोटी आश्वासने देऊन कर्ज देण्याचे आमिष दाखवून तब्बल ११ लाख ६० हजारांची फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी दिल्ली व उत्तर प्रदेश राज्यातील चौघांना मोठ्या शिताफीने दिल्लीतून अटक करण्यात रायगड पोलिसांना यश आले. राहुल वर्मा (३५, रा. लखनौ, उत्तर प्रदेश), सोनू सुरेंद्र (३०, रा. नवीन रजितनगर, दिल्ली), राहुल दयानंद चंडालिया (३१, रा. नवीन रजितनगर, दिल्ली) आणि राहुल कुमार उर्फ अशोक कुमार उर्फ मनोजकुमार श्रीरामतिरथ वर्मा (२४, रा. सुलतानपूर, उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

अलिबागमधील तक्रारदार नागरिकास २०१५ मध्ये काही अज्ञात व्यक्तींनी मोबाइलवरून तसेच ई-मेलद्वारे ‘कमी कागदपत्रात जास्तीत जास्त कर्ज मिळवून देतो’ असे खोटे आमिष दाखवून मिळणाºया कर्जाची प्रोसेसिंग फी व इतर वेगवेगळी करणे सांगून सुमारे पाच ते सहा महिन्यांत तक्रारदारांकडून विविध बँक खात्यात एकूण ११ लाख ६० हजार ४८० रुपये रक्कम या भामट्यांनी भरणा करून घेतली; परंतु दिलेल्या तक्रारदारांना कोणत्याही प्रकारचे कर्ज उपलब्ध करून न देता त्यांची फसवणूक केली. या फसवणूक प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात १३ जानेवारी २०१६ रोजी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.साडेसहा लाख आढळलेपोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता, हा गुन्हा त्यांनीच केल्याची कबुली दिली. गुन्ह्यातील अपहार केलेल्या ११ लाख ६० हजार ४८० रुपये रकमेपैकी एकूण सहा लाख ४५ हजार ४८० रु पये रोख रक्कम परत मिळविण्यात यश आले आहे.