शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

एकाच कुटुंबातील 15 जणांना अन्नातून विषबाधा; रुग्णालयात उपचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 22:19 IST

सावली (मुरुड) गावातील घटना

जयंत धुळप

अलिबाग - येथील सावली (मुरुड) गावाचे रहिवासी असलेल्या कांबळे कुटूंबातील 15 जणांना अन्नातून विषबाधा झाली आहे. त्यानंतर, या सर्वांना मुरुड ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असल्याची माहिती मुरुडचे पोलीस निरिक्षक किशोर साळे यांनी दिली आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारासा ही घटना उघडकीस आली. 

मुरूड पोलीस स्टेशन हद्दीतिल सावली गावातील कांबळे कुटुंबिय हे त्यांचे कडे असलेल्या पिंड दानचे कार्यक्रमा करीता सर्व कुटुंबिय व गावातील इतर नातेवाईक असे 30 लोक दोन पिकअप गाडीने मंगळवारी सकाळी 07. 00 वा हरिहरेश्वर येथे निघाले त्या सर्वांचे जेवणा साठी पहाटे बनविलेल्या भाकरी, बटाटया ची भाजी व मिर्चिची चटणी असे सोबत घेतले होते. दुपारी पिंड दाना नंतर 02.30 वा सगळे जेवन करुण परत 05.30 वा चे दरम्यान सावली गावत आले. नंतर या पैकी 15 लोकांना उलटी चा त्रास होऊन पोट दुखु लागल्याने त्या सर्वाना मुरूड ग्रामीण रूग्णालयात उपचारा करीता दाखल केले आहे . सर्वांची प्रकृति स्थिर आहे. पैकी 1 सात वर्षाची मुलगी असुन इतर सर्व 30 ते 40 वयोगटतील स्री पुरूष आहेत.

टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबागhospitalहॉस्पिटल