शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

भविष्यात रायगड जिल्ह्यात शेती शिल्लक राहणार नाही : शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 15:14 IST

पनवेल तालुक्याचा समावेश असलेला रायगड जिल्हा भाताचे कोठार म्हणून ओळखले जात होते.

पनवेल : भविष्यात रायगड जिल्ह्यात शेती शिल्लक राहील की नाही., याची काळजी वाटत आहे. याकरिता याठिकाणच्या युवा पिढीला गुणवत्ता पूर्वक शिक्षणाची गरज असल्याचे मत माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी दि.29 रोजी पनवेल येथे व्यक्त केले. व्ही. के. हायस्कुलच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

      पनवेल तालुक्याचा समावेश असलेला रायगड जिल्हा भाताचे कोठार म्हणून ओळखले जात होते. सध्याच्या घडीला याठिकाणी कारखानदारी वाढत चालली असल्याने अशा परिस्थितीत युवा पिढीला गुणवत्ता पूर्वक शिक्षणाची गरज आहे. शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाला माझा पाठिंबा होता. मात्र शिक्षणाचे सार्वत्रीकरण होत असताना या शिक्षणामध्ये गुणवत्ता असणे गरजेचे आहे, असे मत पवारांनी व्यक्त केले.

 यावेळी व्ही के हायस्कुलचे माजी विद्यार्थी व राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी देखील पनवेल मधील शालेय जीवनातील आठवणी यावेळी ताज्या केल्या. शरद पवार यांचा पक्ष वेगळा असला तरी नगरसेवक ते खासदार असेपर्यंत त्यांचे मार्गदर्शन वेळोवेळी लाभले असल्याचे ते म्हणाले. यावेळी उपस्थितांमध्ये व्ही के हायस्कुलचे चेअरमन आमदार बाळाराम पाटील, खासदार सुनील तटकरे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार विवेक पाटील, मीनाक्षीताई पाटील, विवेक पाटील, जे एम म्हात्रे आदींसह शाळेचे माजी विद्यार्थी व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार