शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

मुंबईतील एमआयडीसीच्या कार्यालयावर शेतकऱ्यांची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 01:57 IST

टाटा पॉवर औष्णिक वीज प्रकल्प : अतिरिक्त जमीन संपादन निष्पन्न

अलिबाग : टाटा पॉवर कंपनीच्या १६०० मे. वॅट औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पासाठी एमआयडीसी अधिनियम १९६१ अन्वये, महसूल खात्याच्या चुकीमुळे अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंड गावांतील अतिरिक्त संपादित जमीन परत मिळावी या मागणीकरिता गेल्या ३ जून रोजी रायगड जिल्हा प्रशासनास १५० शेतकऱ्यांनी मागणीपत्रे दाखल केली होती. त्यावर कोणत्याही स्वरूपाची कार्यवाही झाली नसल्याने,त्याच मागणी पत्रात नमूद केल्याप्रमाणे सोमवारी शहापूर ग्रामस्थांचे दैवत म्हसोबा देवास गाºहाणे घालून, शपथ घेवून तब्बल १०० शेतकरी आपल्या या मागणीच्या पूर्ततेकरिता मुंबईतील अंधेरी येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या कार्यालयात रवाना झाले. याबाबतची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी दिली आहे.

टाटा पॉवर कंपनीच्या १६०० मे. वॅट औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पासाठी एमआयडीसी अधिनियम १९६१ अन्वये, महसूल खात्याच्या चुकीमुळे अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंड या गावांतील संपादित झालेल्या जमिनीपैकी, महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीच्या अहवालानुसार १२९.२६५ हे. आर जमीन अतिरिक्त ठरत असल्याने, सरकारी निवाडा रक्कम न स्वीकारलेले व प्रकल्पास संमती न दिलेल्या शेतकºयांची जमीन विना अधिसूचित करण्याचा प्रस्ताव एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना रायगडच्या जिल्हाधिकाºयांनी सादर करावा या मागणीकरिता या दोन गावांतील १५० पेक्षा अधिक शेतकºयांनी व्यक्तिगत मागणीपत्रे ३ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केली आहेत. तशीच मागणीपत्रे भूमी संपादन यंत्रणा असणाºया महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या अंधेरी येथील कार्यालयात दाखल करीत असल्याचे भगत यांनी सांगितले.आंदोलनाचा इशाराजोपर्यंत उपमुख्य कार्यकारी अभियंता एमआयडीसी आणि शेतकºयांची प्रतिनिधी संघटना श्रमिक मुक्ती दल यांची बैठक होत नाही तोपर्यंत संपूर्ण संपादित झालेली जमीन परस्पर दुसºया कंपनीस देण्याचा विचार देखील एमआयडीसीने करू नये तसे केल्यास अंधेरी येथील कार्यालयातील कामकाज पूर्णपणे बंद पाडील असा इशारा शेतकरी महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळास दिला.

टॅग्स :FarmerशेतकरीalibaugअलिबागRaigadरायगड