शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
3
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
6
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
7
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
8
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
9
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
10
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
11
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
12
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
13
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
14
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
15
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
16
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
17
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
18
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
19
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
20
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा

बिरवाडीतील जमिनीवरील औद्योगिक क्षेत्राची नोंद शेतकऱ्यांची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 01:43 IST

प्रवीण दरेकर यांच्यापुढे गाºहाणे : जमिनीचा वापर करता येत नसल्याची तक्रार

दासगाव : बिरवाडी, काळीज, आमशेत परिसरातील शेतजमिनींवर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने औद्योगिक वसाहतीसाठी अशी पेन्सिलने नोंद केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्षात त्यांच्या जमिनीचा वापर करता येत नाही. तर औद्योगिक क्षेत्रासाठीदेखील वापर केला जात नसल्याने मोठी अडचण झाली आहे. याबाबत शेतकºयांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची भेट घेऊन आपले गाºहाणे मांडले.

महाड एमआयडीसीमधील बिरवाडी, काळीज, आमशेत परिसरातील शेतकºयांच्या जमिनी औद्योगिक क्षेत्रासाठी संपादित करण्यात आल्या आहेत. या जमिनींवर पेन्सिलच्या आधारे औद्योगिक क्षेत्रासाठी असा उल्लेख करण्यात आला आहे. तरी अद्याप या जमिनींवर कोणताच औद्योगिक वापर सुरू झालेला नाही. शिवाय या जमिनींचा शेतकºयांना मोबदलादेखील देण्यात आलेला नाही. या बाधित शेतकºयांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. प्रवीण दरेकर यांची भेट घेऊन आपल्यावर झालेल्या अन्यायाची माहिती दिली. पोलादपूर दौºयावर असताना महाड प्रांत कार्यालयात प्रवीण दरेकर यांनी एका बैठकीचे आयोजन केले. या वेळी त्यांनी शेतकºयांच्या समस्या जाणून घेतल्या.या निवेदनाची प्रत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना देण्यात आली होती. प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसीलदार पवार यांच्याकडून दरेकर यांनी वस्तुस्थिती जाणून घेत बाधित शेतकºयांवर गेल्या ३० वर्षांपासून झालेला अन्याय दूर करण्याचे आश्वासन देत चुकीच्या नोंदी रद्द करण्याबाबतची कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना दिल्या. या वेळी शेतकरी विनोद पारेख यांच्या समवेत कृष्णा घाग, मधुकर शेडगे, प्रमोद पारेख, इक्बाल माटवणकर, अशोक कदम आदींसह बिरवाडी परिसरातील शेतकरी उपस्थित होते. 

प्रमुख मागण्या : १९८० मध्ये महाड औद्योगिक वसाहतीमसाठी भूसंपादन करताना बिरवाडी परिसरातील जमिनींवर औद्योगिक वसाहतीसाठी आवश्यक अशी नोंद करण्यात आली आहे. प्रत्यक्षात आजतागायत या जमिनींचे संपादन करण्यात आलेले नाही किंवा कोणता मोबदलाही या शेतकऱ्यांना देण्यात आलेला नाही. मात्र सातबारा उताºयावर असलेल्या पेन्सिल नोंदीमुळे शेतकऱ्यांना या जमिनीची खरेदी, विक्री, बँक, तारण, बिनशेती, घरबांधणीसाठी वापर करता येत नाही. प्रांताधिकारी यांनी तातडीने कार्यवाही करून या नोंदी काढून टाकाव्यात, अशी मागणी करण्यात आली.