शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

केबल टाकताना शेतीचे नुकसान, शेतकऱ्यांची महावितरणकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 01:33 IST

कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील कर्जत-मुरबाड मार्गालगतच्या शेतजमिनीच्या बाजूने महावितरण कंपनीचे भूमिगत केबल टाकण्याचे काम सुरू केले आहे.

कांता हाबळेनेरळ : कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील कर्जत-मुरबाड मार्गालगतच्या शेतजमिनीच्या बाजूने महावितरण कंपनीचे भूमिगत केबल टाकण्याचे काम सुरू केले आहे. मात्र या कामासाठी करण्यात येणाºया खोदकामामुळे शेतीचे नुकसान होत आहे. त्यामुळे महावितरणने झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी वारे येथील शेतकºयांनी केली आहे.कर्जत-मुरबाड राज्यमार्गालगत वारे- खैरपाडा गावाजवळ महावितरणचे २२ किलोवॅटचे नवीन सबस्टेशन उभारले आहे. त्यासाठी कर्जत-मुरबाड राज्यमार्ग ३८ लगत असलेल्या शेतकºयांच्या शेतजमीनीतून केबल टाकण्याचे काम सुरू आहे. या कामामुळे वारे गावातील काही शेतकºयांचे भातशेतीचे नुकसान होत आहे. त्यामुळे नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी संबंधित शेतकºयांकडून महावितरणकडे करण्यात आली आहे.२२ किलोवॅट सबस्टेशनच्या उभारणीमुळे परिसरातील गावातील वीज वितरणात व्यवस्थित सुधारणा होणार आहे. तसेच परिसरातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीतपणे होणार असल्याने शेतकºयांनी महावितरण कंपनीच्या ठेकेदारास सहकार्य केले. परंतु काही ठिकाणी शेतातून तर काही शेतकºयांच्या रहदारीच्या रस्त्यावर केबल टाकण्यात येत असून त्यासाठी एक दोन फूट जमीन खोदण्यात येत आहे. काही भागात जमिनीवर, पावसाळी नाल्यातून केबल टाकण्यात आली आहे. त्यामुळे शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टरने नांगरणी करणे धोक्याचे होऊ शकते, अशी भीती शेतकºयांकडून व्यक्त होत आहे. पावसाळा जवळ आल्याने ठेकेदाराचे नियमबाह्य व नियोजनशून्य काम सुरू असून त्यासंबंधी तक्रारी महावितरणकडे करूनही दुर्लक्ष करून ठेकेदार कंपनीकडून काम सुरूच ठेवल्याने शेतकºयांकडून संताप व्यक्त होत आहे.