शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

केबल टाकताना शेतीचे नुकसान, शेतकऱ्यांची महावितरणकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 01:33 IST

कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील कर्जत-मुरबाड मार्गालगतच्या शेतजमिनीच्या बाजूने महावितरण कंपनीचे भूमिगत केबल टाकण्याचे काम सुरू केले आहे.

कांता हाबळेनेरळ : कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील कर्जत-मुरबाड मार्गालगतच्या शेतजमिनीच्या बाजूने महावितरण कंपनीचे भूमिगत केबल टाकण्याचे काम सुरू केले आहे. मात्र या कामासाठी करण्यात येणाºया खोदकामामुळे शेतीचे नुकसान होत आहे. त्यामुळे महावितरणने झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी वारे येथील शेतकºयांनी केली आहे.कर्जत-मुरबाड राज्यमार्गालगत वारे- खैरपाडा गावाजवळ महावितरणचे २२ किलोवॅटचे नवीन सबस्टेशन उभारले आहे. त्यासाठी कर्जत-मुरबाड राज्यमार्ग ३८ लगत असलेल्या शेतकºयांच्या शेतजमीनीतून केबल टाकण्याचे काम सुरू आहे. या कामामुळे वारे गावातील काही शेतकºयांचे भातशेतीचे नुकसान होत आहे. त्यामुळे नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी संबंधित शेतकºयांकडून महावितरणकडे करण्यात आली आहे.२२ किलोवॅट सबस्टेशनच्या उभारणीमुळे परिसरातील गावातील वीज वितरणात व्यवस्थित सुधारणा होणार आहे. तसेच परिसरातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीतपणे होणार असल्याने शेतकºयांनी महावितरण कंपनीच्या ठेकेदारास सहकार्य केले. परंतु काही ठिकाणी शेतातून तर काही शेतकºयांच्या रहदारीच्या रस्त्यावर केबल टाकण्यात येत असून त्यासाठी एक दोन फूट जमीन खोदण्यात येत आहे. काही भागात जमिनीवर, पावसाळी नाल्यातून केबल टाकण्यात आली आहे. त्यामुळे शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टरने नांगरणी करणे धोक्याचे होऊ शकते, अशी भीती शेतकºयांकडून व्यक्त होत आहे. पावसाळा जवळ आल्याने ठेकेदाराचे नियमबाह्य व नियोजनशून्य काम सुरू असून त्यासंबंधी तक्रारी महावितरणकडे करूनही दुर्लक्ष करून ठेकेदार कंपनीकडून काम सुरूच ठेवल्याने शेतकºयांकडून संताप व्यक्त होत आहे.