शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

आठ ग्रामपंचायतींचा पाणीप्रश्न गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 23:39 IST

टंचाईने हाल : पाभरे धरणाच्या कामाला सुरुवात नाही

म्हसळा : तालुक्यातील पाभरे धरणाचे पाणी सोडल्यामुळे तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या पाण्याच्या योजना पूर्णपणे ठप्प झाल्या असून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागत असून, हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. वास्तविक प्रशासकीय मान्यता आणि कार्यादेश मिळाल्यानंतर कामास सुरुवात करणे गरजेचे असताना फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात धरणातील पाणी खाली करण्यात आले. त्या घटनेला तीन महिने उलटून गेले तरीसुद्धा कामाला सुरु वात झाली नाही. आता आचारसंहितेचे कारण दाखवून ठेकेदाराला कार्यादेश देता येत नाही, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले. मात्र, यामुळे पाण्याअभावी जनतेचे हाल होत आहेत.

कोलाडचे कनिष्ठ अभियंता चिखलीकर यांच्या म्हणण्यानुसार जर काम करायचे नव्हते मग धरणाचे पाणी खाली करण्याची काय गरज होती? मेअखेर काम करता आले असते. प्राप्त परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्यातून मार्ग काढण्यासंबंधी या कार्यालयाचे कार्यकारी अभियंता डी. एन. गोडसे आणि सहायक अभियंता सचिन शिंदे यांना संपर्क केला असता होऊ शकला नाही. ज्या कर्मचाऱ्याला येथे पाठविले जाते ते तर चक्क सांगतात की, मला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणतेही अधिकार दिलेले नाहीत, तुम्ही कोलाड येथे जाऊन संपर्क करा. सध्या धरणातील पाण्याची पातळी पाहता पाणी जॅकवेल खाली गेल्याने पाणी पंप बसवून जॅकवेलला पाणी घेतल्यास पुढील काही दिवस यावर उपाय निघू शकतो; परंतु कामचुकार अधिकाºयामुळे गावांवर पाणीटंचाईची वेळ आल्याचे ग्रामस्थांनी दिलेल्या लेखी निवेदनात नमूद केल्याचे या तोंडसुरे नळ पाणीपुरवठा कमिटीचे महादेव पाटील यांनी सांगितले.

याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगर पालिका पुरवठा उपअभियंता गांगुर्डे यांना देण्यात आल्याचे महादेव पाटील यांनी सांगितले.च्म्हसळा तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींना पाणीटंचाई भासत आहे. पाण्यासाठी येथील नागरिकांना भटकं ती करावी लागत आहे. त्यामुळे येथे पाण्याची काही सोय करावी, अशी मागणी होत असून कृ त्रिम पाणीटंचाईमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.