शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

पर्यटकांच्या परतीच्या प्रवासामुळे कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 03:09 IST

वाहतूक पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष : बेदरकार वाहनचालकांमुळे महामार्गावर अपघातही वाढले

अलिबाग : दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-पुण्याकडून रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांमध्ये गेल्या आठ दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. ग्रामीण भागातील घाटमाथ्यावरील नागमोडी वळणे, अरुंद रस्त्यांचा फारसा परिचय नसलेल्या नवख्या चालकांमुळे परिसरात अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.

अतिवेग, ओव्हरटेक करण्याच्या नादात गेल्या आठ दिवसांत जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या २१ वाहन अपघातांत तीन मृत्यू, तर ४८ जण जखमी झाले आहेत. वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलीस यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून वाहने चालविल्यामुळे,चालक जिल्ह्यातील घाट रस्त्यावर वाहने चालविताना बावरल्याने अनेकदा अपघात होत असल्याचा निष्कर्ष पोलिसांचा आहे. वडखळ पोलीस ठाणे हद्दीत शनिवारी मध्यरात्री मुंबईतील पवई येथून अलिबाग येथे कारचालक जात होता. या वेळी पाठीमागून येणाºया कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात सार्थक कृष्णा खताळ (८) हा जखमी झाला आहे.सायन-पनवेल महामार्गावर रांगापनवेल : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गावी गेलेले प्रवासी रविवारी परतीच्या प्रवासाला लागले, त्यामुळे सायन-पनवेल महामार्गावर वाहनांच्या रविवारी सायंकाळी ६ च्या सुमारास लांबच लाब रांगा पाहावयास मिळाल्या. खारघर येथून कळंबोलीपर्यंत ही वाहतूककोंडी झाली होती. कोपरा उड्डाणपुलाच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतूककोंडीत आणखी भर पडली. त्यामुळे खारघर रेल्वेस्थानक गाठण्यासाठी तासाचा अवधी लागत होता.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसRaigadरायगडTrafficवाहतूक कोंडी