शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

पर्यटकांच्या परतीच्या प्रवासामुळे कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 03:09 IST

वाहतूक पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष : बेदरकार वाहनचालकांमुळे महामार्गावर अपघातही वाढले

अलिबाग : दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-पुण्याकडून रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांमध्ये गेल्या आठ दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. ग्रामीण भागातील घाटमाथ्यावरील नागमोडी वळणे, अरुंद रस्त्यांचा फारसा परिचय नसलेल्या नवख्या चालकांमुळे परिसरात अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.

अतिवेग, ओव्हरटेक करण्याच्या नादात गेल्या आठ दिवसांत जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या २१ वाहन अपघातांत तीन मृत्यू, तर ४८ जण जखमी झाले आहेत. वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलीस यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून वाहने चालविल्यामुळे,चालक जिल्ह्यातील घाट रस्त्यावर वाहने चालविताना बावरल्याने अनेकदा अपघात होत असल्याचा निष्कर्ष पोलिसांचा आहे. वडखळ पोलीस ठाणे हद्दीत शनिवारी मध्यरात्री मुंबईतील पवई येथून अलिबाग येथे कारचालक जात होता. या वेळी पाठीमागून येणाºया कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात सार्थक कृष्णा खताळ (८) हा जखमी झाला आहे.सायन-पनवेल महामार्गावर रांगापनवेल : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गावी गेलेले प्रवासी रविवारी परतीच्या प्रवासाला लागले, त्यामुळे सायन-पनवेल महामार्गावर वाहनांच्या रविवारी सायंकाळी ६ च्या सुमारास लांबच लाब रांगा पाहावयास मिळाल्या. खारघर येथून कळंबोलीपर्यंत ही वाहतूककोंडी झाली होती. कोपरा उड्डाणपुलाच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतूककोंडीत आणखी भर पडली. त्यामुळे खारघर रेल्वेस्थानक गाठण्यासाठी तासाचा अवधी लागत होता.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसRaigadरायगडTrafficवाहतूक कोंडी