शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

साकवाचे काम न झाल्याने गावांचा संपर्क तुटण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 00:20 IST

स्ता सुधारणा कामात दिरंगाई झाल्याने पावसाळ्यात घूम आणि रुद्रवट गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे.

म्हसळा : म्हसळा तालुक्यातील घूम, रुद्रवट या दोन गावांंसाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून नवीन रस्त्याचे कामाला एका कोटीच्या निधीची मंजुरी मिळाली आहे. रस्ता विकास कामाचा ठेका एका ठेकेदाराला देऊन अन्य एका ठेकेदाराकडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र, रस्ता सुधारणा कामात दिरंगाई झाल्याने पावसाळ्यात घूम आणि रुद्रवट गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे.गावाला जोडणाऱ्या मुख्य साकवाचे बांधकाम धिम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे पावसाळ्यात घूम येथील नदीपात्राचे पाणी वाढले तर दोन्ही गावांचा रहदारीचा मुख्य मार्गच बंद होईल आणि घूम, रुद्रवट गावांचा म्हसळा तालुका आणि शहरातील संपर्क तुटेल, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.ठेकेदाराने रस्त्याचे अन्य कोणतेही काम न करता जुने साकव तोडून नवीन कामाला सुरुवात केली. पण पाऊस सुरू होऊन सुद्धा साकवाचे काम पूर्ण झाले नाही त्यामुळे वरील दोन गावातील लोकांना रहदारीचा दुसरा कोणताच मार्ग नसल्याने त्यांचा तालुक्याशी संपर्क तुटणार आहे. याप्रकरणी सर्वस्वी ठेकेदार जबाबदार असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी माजी उपसभापती मधुकर गायकर यांनी खासदार सुनील तटकरे यांचेकडे कैफियत मांडून केली आहे तर लेखी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांनाही कळविले आहे.