शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

निधी नसल्याने विकासकामे ठप्प - पंडित पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 02:32 IST

मुरुड शहरातील शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यास संबोधित करताना ते बोलत होते

मुरुड जंजिरा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मोठ्या प्रकल्पासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर झाल्याचे सांगतात. राज्य सरकारकडूनही तशाच घोषणा करण्यात आल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात विकासकामांसाठी निधी न आल्याने अनेक कामे रखडली आहेत. राज्य सरकारच्या सी.आर.एफ. फंडाचे दोन हजार कोटी रु पये येणे बाकी आहेत. जिल्ह्यातील कोट्यवधी खर्च असलेले रस्ते मंजूर केले; परंतु जिल्ह्याला पैसे लाखांत येत असतील तर रस्त्याची कामे जलद गतीने कशी पूर्ण होणार? याशिवाय भारतीय ब्रॅण्ड असलेले डांबर रस्त्यासाठी वापरण्यास सांगितले जाते. सध्या या डांबराचा तुटवडा असल्याने कामे वेळेत पूर्ण होत नाही. याबाबत नागरिकांनी मंत्र्यांना जाब विचारणे गरजेचे आहे. खोट्या भूलथापांना बळी न पडता मतदान करावे, असे प्रतिपादन अलिबाग मुरुडचे आमदार पंडित पाटील यांनी केले.

मुरुड शहरातील शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यास संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर नगरसेवक मनोज भगत, आशिष दिवेकर, महिला व बालकल्याण सभापती प्रांजली मकू, रायगड जिल्हा मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले, सागरकन्या मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर मकू, जिल्हा परिषद सदस्य नम्रता कासार, माजी सरपंच अजित कासार आदी उपस्थित होते.शहरातील जनतेने शिवसेनेला एकहाती सत्ता दिली. तरीही निधीअभावी विकासकामे झाली नाहीत. भाजपाच्या काळात प्रत्येक वस्तूवर टॅक्स लावण्यात आला आहे. हे सरकार श्रीमंतांचे असल्याचे पाटील यांनी नमूद केले.

नवीद अंतुले हे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे पुत्र आहेत. काँग्रेस पक्षाने अंतुले यांना मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री बनवले. मात्र, त्यांच्या मुलाने शिवसेनेत प्रवेश केला. पक्षाने दिलेल्या योगदानाचा त्याला विसर पडल्याचे पाटील यांनी सांगितले.शेतकरी कामगार पक्षाचे मुरु ड तालुका चिटणीस मनोज भगत यांनी भाषणात, कार्यकर्त्यांनी घराघरांत प्रचार करून लोकांची मते वळवली पाहिजेत. बूथ कार्यकर्त्यांनी मुरु ड नगरपरिषद निवडणुकीप्रमाणे काम करून शहरात जास्तीत जास्त मते पाडण्यासाठी मेहनत घेण्याचे आवाहन केले. कार्यक्र माचे सूत्रसंचालन श्रीकांत सुर्वे तर आशिष दिवेकर यांनी आभार मानले. 

टॅग्स :raigad-pcरायगडRaigadरायगड