शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

अतिवृष्टीमुळे म्हसळेत दोन लाख ७२ हजारांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 04:17 IST

काही ठिकाणी शेतकऱ्यांनी काम बंद केले आहे. तालुक्यात आतापर्यंत ११७४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

म्हसळा : म्हसळा तालुक्यात जोरदार पर्जन्यवृष्टी होत आह. याचा फटका नागरिकांना व शेतकऱ्यांना बसला आहे. अतिवृष्टीमुळे शेतीतील कामे संथ गतीने होत आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी काम बंद केले आहे. तालुक्यात आतापर्यंत ११७४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने घरांत पाणी घुसले आहे. नवे नगर, दिघी मार्ग परिसरांत गटारे, नाले तुंबून नागरी वस्तीत पाणी घुसत होते. या कालावधीत घरांचे छप्पर, वासे, कौले व कोने पडणे, पत्र्यांचे नुकसान होणे या नैसर्गिक आपत्तीन तालुक्यात एकूण २ लाख ७१ हजार ९०० रुपयांची नुकसान नोंद झाली आहे.तालुक्यातील पाभरे, कांदळवाडा, घुम, केलटे येथे सुमारे ४० हजारांचे नुकसान झाले आहे. वादळी वाºयात विजेचा खांब पडून खरसई येथे गाय,काळसुरी येथे बैल, म्हसळा येथे म्हैस मृत होऊन शेतकºयांचे १ लाख २७ हजारांचे नुकसान झाले आहे. तर घोणसे येथे फरशी, कुंबळे येथे स्लॅबचे बांधकाम कोसळून सुमारे ३ लाख ४ हजार ९०० रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती नायब तहसीलदार के.टी.भिंगारे यांंनी दिली.पुणे- दिघी राष्ट्रीय महामार्गावर एमएमआरडीचे अधिकाºयांचे दुर्लक्ष व ठेकेदाराचे निकृष्ट कामामुळे शेतकºयांना आपल्या शेतात जाण्यासाठी सुलभ रस्ता नसल्याने अडचणी होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. याबाबत अद्याप उपाययोजना झालेल्या नाहीत.बीएसएनएल ठप्पतालुक्यात बीएसएनएलची सेवा ठप्प झाली होती. नेटवर्क सेवाही बंद झाल्याने अनेक ठिकाणी शासकीय कार्यालये, बँकामध्ये व्यवहार बंद होते. तालुक्यात अतिवृष्टीने होणाºया नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश तालुका तहसीलदार शरद गोसावी यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांना दिले आहेत..विजेचा लपंडाव सुरूच!एकीकडे जोरदार पाऊस पडत असतानाच म्हसळा शहरासह तालुक्यात विजेचा लपंडाव अधूनमधून सुरूच होता. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.काही गावांतून तब्बल ३ ते ४ दिवस वीजपुरवठा नसल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Rainपाऊस