शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मातीच्या बंधाऱ्यामुळे माळरानावरील शेती बहरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 01:14 IST

‘जलयुक्त शिवार’चे काम : शेतकऱ्यांना दिलासा; दुरुस्तीनंतर घातला दगडी बांध

कर्जत : बेडीसगावमध्ये माळरानावर असलेल्या मातीच्या बंधाºयांची दुरु स्ती कृषी विभागाने ‘जलयुक्त शिवार’ अभियानात केली आहे. गेले काही दिवस पावसाने घेतलेली विश्रांती यामुळे शेतकरी सर्वत्र धास्तावलेले असताना बेडीसगावमधील माळरानावर असलेले मातीचे बंधारे पाण्याने भरलेले आहेत. बंधाºयामुळे शेतीला पाणी उपलब्ध झाले आहे.कर्जत तालुक्यातील बेडीसगावमध्ये ‘जलयुक्त शिवार’ अभियानात जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत. त्यात बेडीसगावच्या मागे असलेल्या डोंगरावरील माळरानावर असलेल्या बंधाºयांची दुरु स्ती काही दिवसांपूर्वी करण्यात आली. २० वर्षांपूर्वी कृषी विभागाने खोदलेल्या मातीच्या बंधाºयांचा फायदा शेतकºयांना उन्हाळ्यात शेती करण्यासाठी व्हायचा. मात्र, २००५ पासून ते सर्व बंधारे मातीने भरून गेले होते. त्यामुळे प्रामुख्याने शेतकºयांना पाणी कमी पडत असल्याने नुकसानीला सामोरे जावे लागत होते. कृषी विभागाने ‘जलयुक्त शिवार’ अभियानात बेडीसगावचा समावेश झाल्यानंतर तेथील चार मातीचे बंधारे यांची दुरु स्ती करण्याचा निर्णय घेतला.मे २०१८ मध्ये चारही मातीच्या बंधाºयातील गाळ काढण्यात आल्याने खोली वाढली आहे. याशिवाय पाणी वाहून जाऊ नये, यासाठी दगडी बांध घालण्यात आले. या सर्व दुरु स्तीच्या कामांमुळे मातीचे बंधारे काठोकाठ भरले आहेत. पाणी मुबलक साठल्याने ‘जलयुक्त शिवार’ अभियानाचा जलसंधारणाचा उद्देश सफल झाल्याची भावना शेतकºयांत आहे.गावा सभोवताली आॅक्सिजन निर्माण करणाºया तुळशीची शेती केली जाते. पावसाळ्यात काळी आणि सफेद तुळशीची झाडे लावली जातात. यंदा त्या झाडांना पावसाळ्यात पाणी कमी पडत होते. मात्र, बंधाºयाच्या पाण्यामुळे तुळशीची रोपे पुन्हा बहरली.- मंगळ दरवडा,स्थानिक शेतकरी

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारKarjatकर्जत