शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

बदलत्या हवामानामुळे हापूस आंबा उत्पादनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 03:01 IST

गतवर्षी आंबा उत्पादन ६५ टक्के होते ते यंदा हे प्रमाण ३५ टक्क्यांवर आल्याची माहिती अलिबाग तालुक्यात भूबनेश्वर येथील आंबा बागायतदार डॉ. जगन्नाथ पाटील यांनी दिली आहे.

अलिबाग : अवकाळी पाऊस आणि बदलते हवामान यांचा विपरित परिणाम सातत्याने हापूस व अन्य आंबा पिकावर होत आहे. त्यामुळे आंबा उत्पादनात घट होत आहे.गतवर्षी आंबा उत्पादन ६५ टक्के होते ते यंदा हे प्रमाण ३५ टक्क्यांवर आल्याची माहिती अलिबाग तालुक्यात भूबनेश्वर येथील आंबा बागायतदार डॉ. जगन्नाथ पाटील यांनी दिली आहे.अलिबाग तालुक्यातील खारेपाट विभागात संरक्षक बंधारे फुटल्याने समुद्राचे खारेपाणी शेतीत घुसून भातशेती नापिकी झाली आहे. शेतकऱ्याच्या चरितार्थासाठी याच खारेपाटातील डोंगरउतारावर आंबा लागवड केल्यास आंबा उत्पादन मोठ्या प्रमाणात घेता येऊ शकते आणि त्यांतून शेतकºयांना चांगली आर्थिक प्राप्ती होऊ शकते, हे राज्य शासन कृषी पुरस्कारप्राप्त मारुती नागू पाटील उर्फ मारुती मास्तर यांनी सिद्ध करून दाखविले आहे. अनेक शेतकºयांना आंबा बाग करण्याकरिता त्यांनी प्रत्यक्ष त्यांच्या जागेवर जाऊन मार्गदर्शनही केले आहे.भातशेती नापीक झाल्याने हवालदिल झालेल्या शेतकºयांस आंबा बागायतीतून नवा आत्मविश्वास गवसला; परंतु गेल्या काही वर्षांपासून अवकाळी पाऊस आणि बदलते हवामान यांचा विपरित परिणाम या आंबा बागायतदारांना सोसावा लागत असल्याने पुन्हा एकदा हा शेतकरी हवालदिल झाला आहे. औषधे आणि फवारणीचा खर्चदेखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर खारेपाटातील आंबा बागायतदारांकरिता शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून नवे नियोजन आणि सहकार्याचा हात मिळणे आवश्यक असल्याचे मारुती मास्तर यांनी सांगितले.खारेपाटात उधाणाच्या पाण्यामुळे अनेकांच्या भातशेतीचे नुकसान झाले आहे. उदरनिर्वाहासाठी पर्याय म्हणून अनेकांनी कडधान्य, फळलागवडीला प्राधान्य दिले. मात्र, अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे आता फळलागवड करणारे बागायतदार हवालदिल झाले असून नुकसान भरपाईची मागणी करीत आहेत.अवकाळी पावसाचा फटका गतवर्षी ६५ टक्के तर यंदा ३५ टक्के उत्पादनआंबा निर्यात सुविधेची गरजगेली अनेक वर्षे अलिबाग तालुक्यातील हापूस आंबा सर्वप्रथम मुंबईच्या बाजारपेठेत पोहोचत आहे.ही परंपरा आबाधित राखून हापूस आंब्यातून परकीय चलन देशाला प्राप्त करून घेण्याकरिता आंबा निर्यातीची सुविधा येथे मिळणे गरजेचे असल्याचे डॉ. जगन्नाथ पाटील यांनी सांगितले.बाजारपेठेत जाण्याकरिता मारुती मास्तर यांच्या बागेत सज्ज झालेला हापूस आंबा

टॅग्स :Mangoआंबा