शहरं
Join us  
Trending Stories
1
नाद खुळा! जसप्रीत बुमराहचा भन्नाट चेंडू, सुनील नरीन बेल्स उडताना पाहत बसला, Video
2
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
3
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
4
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
5
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
6
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
7
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
8
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
9
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

कारखानदारांकडून सांडपाण्याचा गटारात निचरा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 12:24 AM

सावित्री खाडीला मिळत असल्याने सध्या ही खाडी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. यामुळे खाडी किनारी असणारी शेती आणि मासेमारी धोक्यात आली आहे.

सिकंदर अनवारे दासगाव : महाड औद्योगिक क्षेत्रातील अनेक कारखाने पावसाचा फायदा घेत रासायनिक सांडपाणी थेट गटारांमध्ये सोडत आहेत. हे सांडपाणी गटार मार्गाने थेट सावित्री खाडीला मिळत असल्याने सध्या ही खाडी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. यामुळे खाडी किनारी असणारी शेती आणि मासेमारी धोक्यात आली आहे.गेली तीन महिने करोनामुळे संपूर्ण भारतामध्ये लॉकडाऊन आहे.आशा परस्थितीमध्ये देखील महाड औद्योगिक क्षेत्रातील जवळपास बहुतेक कारखाने हे सुरूच आहेत. गेली पंधरा दिवस पावसाने देखील जोरदार हजेरी लावली आहे.याचाच फायदा घेत महाड औद्योगिक क्षेत्रातील अनेक कारखानदारांनी रासायनिक सांडपाणी कारखान्यांना लागून असलेल्या सार्वजनिक गतारांमध्ये सोडले आहे. सध्या हे सर्व गटारे हिरवी, पिवळी, लाल झाली आहेत. या सर्व करखंदारांवर या संबंधित असलेल्या कोणत्याच शासकीय खात्याचा वचक राहिलेला दिसून येत नाही. गटार मार्गे सोडले जाणारे हे पाणी थेट सावित्री खाडीमध्ये मिसळत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सावित्री खाडीमध्ये दुर्गंधी पसरत असून खाडी किनारी असलेली भातशेती आणि मासेमारी धोक्यात आली आहे.।मणीराम आॅर्गनिकस या कारखान्याचा पाणी गटारामध्ये येत होता. नमुने घेऊन कारवाईसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे औद्योगिक क्षेत्रात तपासणी सुरू आहे, जे कारखाने गटारामध्ये पाणी सोडतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.- सागर औटी, उप प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ।कारवाईकडे दुर्लक्ष : अशा प्रकारे रसायन मिश्रीत सांडपाणी सोडणाऱ्या कारखानदारांना आळा घालण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे. याचे कार्यालय देखील याच औद्योगिक क्षेत्रात कार्यरत आहे. असे असताना देखील कारखानदार पाणी सोडण्याचे हे काम करत आहे. मात्र हे प्रदूषण नियंत्रण मंडळ या कारखानदारांवर कोणतीच कारवाई न करता दुर्लक्ष करत असल्याचे आरोप नागरिक करत असून नाराजी व्यक्त करत आहेत.