शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

अलिबागमध्ये डॉक्टरांनी घडवले माणुसकीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 01:06 IST

विषप्राशन के लेल्याआदिवासी मुलीला जीवदान : आवश्यक साधनसामग्री नसतानाही वाचवले प्राण

निखिल म्हात्रे

अलिबाग : जिल्हा रुग्णालयाकडे सध्या नकारात्मक दृष्टीने पाहिले जाते. मात्र याच रुग्णालयात शुक्रवारी विषप्राशन करून अति गंभीर झालेल्या रुग्णाला डॉक्टर राजीव तंबाळे, डॉ. विक्रम पडोळे यांनी जीवदान दिले आहे. रुग्णालयात आवश्यक साधनसामग्रीचा तुटवडा असूनही रुग्णास जीवनदान दिल्याने जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांमधील माणुसकीचे दर्शन पुन्हा एकदा झाले आहे.

पेण तालुक्यातील वरसई गावात राहणाऱ्या १८ वर्षीय अदिवासी युवतीने किरकोळ कारणावरून विषप्राशन केले होते. सुनीता सोनार हिला अचानक उलट्या झाल्याचे तिच्या नातेवाइकांनी तिला उपचारांसाठी स्थानिक रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी सुनीताला तपासताच तिने विषप्राशन केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तिला अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, सुनीताची प्रकृतीचिंताजनक झाली होती. तिच्यावर अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचार होणे गरजेचे होते. जिल्हा रुग्णालयात अपुरी वैद्यकीय सुविधा असल्याने सुनीताला पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात सांगण्यात आले होते. मात्र, तिच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने तिचे कुटुंबीय तिला मुंबई येथे घेऊन जाण्यास तयार होत नव्हते. हा सारा प्रकार अपघात विभागात आपली ड्युटी चोख निभविणाºया डॉ. राजीव तंबाळे व डॉ. विक्रम पडोळे यांना कळाला. सुनीताबाबतची संपूर्ण केसस्टडी करुन तिच्या कुटुंबीयांचे संमतीपत्रक घेऊन तिच्यावर उपचार करण्यास सुरुवात केली. एक दिवसआड करून तिचे डायलेसिस करण्यात येत होते. तसेच तिला स्पेशल ट्रिटमेंन्ट देण्यात येत होती.आपुºया वैद्यकीय यंत्रणांचा सामना करीत सुनीताचे प्राण वाचविणे डॉ. राजू आणि डॉ.विक्रम यांच्यासमोर मोठे आव्हान होते. या दोन्ही डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले.चार दिवसातच सुनीताची प्रकृती सुधारली. डॉक्टरांनी सुरू केलेल्या उपचारांना तिचे शरीर साथ देत होते. त्यामुळे डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश हि आले. त्यामुळे दोन्हीही डॉक्टर सुनीता आणि तिच्या नातेवाइकांसाठी देवदूत बनले आहेत.आमच्या मुलीची प्रकृती हि चिंताजनक बनली होती. तिची अवस्था पाहून ती काही दिवसांची सोबती आहे असा अमचा समज होता. मात्र, जिल्हा रुग्णालयातील दोन डॉक्टर आमच्या मदतीसाठी देवासारखे धावून आले. त्यांनी केलेल्या उपचारामुळेच आमच्या मुलीचे प्राण वाचले. तिचा हा पुन:जन्म म्हणायला हरकत नाही. डॉ. राजू व डॉ. विक्रम यांनी केलेल्या प्रयत्नामुळेच सुनिताचा जीव वाचला. आम्हाला माणसातच देव दिसला.- दामा सोनार, सुनिताचे बाबा२७ जानेवारी रोजी अपघात विभागात आपली ड्युटी निभावत असताना १८ वर्षीय मुलीने विष प्यायल्याने तिला उपचारासाठी घेऊन तिचे नातेवाईक आले होते. त्यावेळी तिची प्रकृ ती गंभीर होती. मात्र, परिस्थीतीने गांजलेल्या तिच्या आईवडीलांसमोर कोणताच पर्याय नव्हता. त्यामुळे सुनितावर येथेच उपचार करायचे ठरविले. आम्ही केलेल्या उपचाराला यश आले. त्यामुळे आम्ही आनंदी आहोत.- डॉक्टर राजीव तंबाळे, जिल्हा रुग्णालय

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई