शहरं
Join us  
Trending Stories
1
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
2
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
3
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
4
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
5
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
6
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
7
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
8
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
9
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
10
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
11
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
12
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
13
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
14
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
15
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
16
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
17
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
18
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
19
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
20
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा

प्रशासनाच्या दृष्टिकोनालाच अपंगत्व !

By admin | Updated: December 19, 2015 02:34 IST

अपंगांच्या विकासासाठी नव्याने तालुका आणि जिल्हास्तरीय समिती स्थापन करावी. याबाबत सरकारने १८ नोव्हेंबर २०१५ ला निर्णय घेतला आहे. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा

- आविष्कार देसाई ल्ल अलिबागअपंगांच्या विकासासाठी नव्याने तालुका आणि जिल्हास्तरीय समिती स्थापन करावी. याबाबत सरकारने १८ नोव्हेंबर २०१५ ला निर्णय घेतला आहे. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या गावी मात्र असा निर्णय झाला आहे, याची माहिती नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाचा अपंगांच्या कल्याणाकडे बघण्याचा दृष्टिकोनच अपंग झाल्याचे चित्र आहे.अपंगांच्या विकासासाठी नव्याने निर्माण होणाऱ्या तालुका आणि जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून अपंगच स्वत:च्या विकासाची दिशा ठरविणार आहेत. सरकारच्या नवीन निर्णयाने स्थानिक स्वराज्य संस्थांची अपंगांच्या विकासातील लुडबुड कमी होणार आहे. या निर्णयाचे अपंगांच्या विविध संघटनांनी स्वागत केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा नियोजन अधिकारी, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, समाजकल्याण अधिकारी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांना याबाबत माहिती विचारली असता, काहींना अशी समिती असल्याचे माहीतच नव्हते. त्यामुळे त्यांनी माहिती घेतो आणि सांगतो, अशी उत्तरे दिली. समिती गठीत करण्याची प्रकिया सुरू असल्याचे रायगड जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी तथा महिला व बालकल्याण अधिकारी संदीप यादव यांनी सांगितले.स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या उत्पन्नातील तीन टक्के रक्कम अपंगांच्या विकासासाठी खर्च करणे बंधनकारक आहे. मात्र कोणत्या योजनांवर खर्च करावा, याबाबत सरकारच्या मार्गदर्शक सूचना आतापर्यंत नव्हत्या. स्थानिक स्वराज्य संस्था तीन टक्के निधी देत असल्याने ते ठरवतील त्याच विकास योजनेवर खर्च केला जायचा. त्यामुळे अपंगांना अपेक्षित असणारा विकास होत नव्हता. सरकारने १८ नोव्हेंबर १५ च्या निर्णयानुसार अपंगांच्या विकासासाठी ४३ योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. समितीमध्ये अपंग सदस्यांचा समावेश करण्यात येणार असल्याने योग्य योजनांवर योग्य निधी खर्च होतो की नाही, यावर समितीचा चांगलाच अंकुश राहणार आहे. त्याचप्रमाणे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची लुडबुड कमी होणार आहे. अधिकाऱ्यांना याबाबत माहिती नाही याचे आश्चर्य वाटते.- व्ही. के. पाटील, संघटक, महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना.