शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

१०४ कोटी ३६ लाखांचे पीक कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 02:16 IST

खरीप हंगामासाठी शेतकºयांना द्यावयाचे पीक कर्ज, पीक विमा या योजनांचा लाभ देण्यासाठी बँकांनी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे.

विशेष प्रतिनिधीअलिबाग : खरीप हंगामासाठी शेतकºयांना द्यावयाचे पीक कर्ज, पीक विमा या योजनांचा लाभ देण्यासाठी बँकांनी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २१ हजार ८९७ खातेदारांना १०४ कोटी ३६ लाख रुपयांचे खरीप पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. कर्जवाटप अधिकाधिक शेतकºयांना झाले पाहिजे, त्यासाठी बँकांनी विशेष प्रयत्न करावे, असे निर्देश रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गुरुवारी दिले आहेत.शेतकरी खरीप पीक कर्ज, पीक विमा तसेच कर्जमाफी योजनेअंतर्गत द्यावयाचे १० हजार रु पयांचे अंतरिम कर्ज यांचा जिल्ह्यातील वितरणाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात बँकांच्या विशेष समन्वय आणि सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी डॉ. सूर्यवंशी बोलत होते. जिल्हाधिकाºयांनी बैठकीत बँकनिहाय आढावा घेतला. कर्जमाफी योजनेत द्यावयाचे १० हजार रु पयांच्या वितरणाबाबत तसेच पीक विमा यासंदर्भात आढावा घेतला. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत विविध कर्ज योजनांतर्गत द्यावयाच्या कर्ज वितरण प्रकरणांचा आढावा यावेळी घेण्यात आला. सामाजिक साहाय्य योजनांमधील लाभार्थी, तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगार हमी योजनेचे नोंदणीकृत मजूर यांची बँक खाती प्राधान्याने आधार संलग्नित करावी अशी सूचनाही यावेळी दिली.बैठकीस जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अशोक नंदनवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक रामदास बघे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रेमलता जैतू, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक सुधाकर रगतवार, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी संचालक प्रदीप नाईक, बँक आॅफ महाराष्ट्र व्यवस्थापक ए.एस. पाटणकर, पंजाब नॅशनल बँकेचे व्यवस्थापक आर.बी.नलावडे, विविध बँकांचे अधिकार आणि शाखाप्रमुख उपस्थित होते.