शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

coronavirus: आरोग्य कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 01:47 IST

२ जुलै रोजी साई प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असणाºया एका फार्मसिस्ट कर्मचा-याला लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले होते.

म्हसळा : माणगाव येथील साई येथे सेवेत रुजू असणाºया म्हसळा तालुक्यातील गोंडघर येथील एका आरोग्यसेवेतील कर्मचाºयाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या कर्मचाºयाला योग्य उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोपही आता होत आहे.२ जुलै रोजी साई प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असणाºया एका फार्मसिस्ट कर्मचा-याला लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले होते. हा कर्मचारी सेवेसाठी जरी माणगाव तालुक्यातील साई येथे जात असला, तरी त्याचे गाव हे म्हसळा तालुक्यातील गोंडघर आहे. हा कर्मचारी रोज गोंडघर ते साई असे ये-जा करत असून, आरोग्यसेवा देताना त्याला कोरोनाची लागण झाली होती. मात्र, या रुग्णाचा म्हसळा ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक यांच्या हलगर्जीमुळे मृत्यू झाला असल्याचा आरोप शेकापचे तालुका चिटणीस तथा गोंडघर येथील ग्रामस्थ संतोष पाटील यांनी केला आहे.तर म्हसळा ग्रामीण रुग्णालयाच्या प्रभारी अधीक्षकांच्या निलंबनाची मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल नवगणे हे मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत. सरकारने आरोग्य कर्मचाऱ्यांना जाहीर केलेल्या विमा संरक्षणाचे ५० लाख रुपये हे पीडित कुटुंबाला तत्काळ मदत म्हणून द्यावे, अशी मागणी संतोष पाटील यांनी केली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगड