शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

coronavirus: कर्जतमध्ये ९८ टक्के मास्कचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 00:18 IST

कर्जत तालुक्यापुरत बोलायचे झाले तर कर्जत, नेरळ बाजारपेठेत आलेले ९०-९२ टक्के नागरिक मास्क लावून असतात, तर उरलेल्यांना गांभीर्य नसल्याने ते मास्क लावत नाहीत.

- विजय मांडेकर्जत : शहरात नगरपरिषदेने मास्क न लावणाऱ्यांवर दंड आकारणीची मोहीम सुरू केली आणि सुमारे ९८ टक्के लोक मास्कचा वापर करत आहेत, तर उर्वरित दोन टक्के लोकांना त्याचे गांभीर्य समजत नाही. आम्हाला काहीच होणार नाही, या आविभार्वात ते वावरताना दिसतात. काही लोक ते लावायचा म्हणून लावतात, तसेच बाजारपेठेत फिरणाºया काही भिकाऱ्यांच्या तोंडाला मास्क किंवा फडके नसते. त्यामुळे प्रशासनाने कोरोनाचा लढा देण्यासाठी कितीही प्रयत्न केले, तरी त्यात कितपत यश येईल हे सांगता येणार नाही.मास्क लावा, हात स्वच्छ धुवा, सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करा, अशा सूचना नागरिकांना करायला लागतात. हे खरे दुर्दैव आहे. कर्जत तालुक्यापुरत बोलायचे झाले तर कर्जत, नेरळ बाजारपेठेत आलेले ९०-९२ टक्के नागरिक मास्क लावून असतात, तर उरलेल्यांना गांभीर्य नसल्याने ते मास्क लावत नाहीत. व्यापारी मंडळींचेही असेच आहे. नगरपरिषदेचे कर्मचारी दिसले की, मास्क किंवा रुमाल बांधण्याची एकच घाई होते. भविष्यात मास्क हे आपल्या जीवनशैलीतील एक भाग बनणार आहे. एरव्ही आपण चैनीसाठी मागे - पुढे न पाहता, कितीही पैसे खर्च करीत असतो, परंतु चांगला मास्क घेण्यासाठी कंजुषी करतो. मास्क लावण्याच्या बंधनाने अनेकांना तंबाखू किंवा घुटका खाऊन थुंकता येत नाही.चोरट्यांचे फावतेयमास्कच्या वापरामुळे रबरी नाडीने कान दुखत असल्याच्या तक्रारी केल्या. मास्क लावलेला नातेवाईक किंवा मित्र असल्यास पटकन ओळखू न आल्याने पंचाईत होते. चोरट्यांना फायदा होऊन सीसीटीव्हीतही पोलीस ओळखू शकत नाहीत, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगडKarjatकर्जत