शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

नेरळच्या शाळांमध्ये तक्रारपेटी कक्ष उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 01:44 IST

अविनाश पाटील : नेरळ कन्याशाळेत विद्यार्थ्यांशी संवाद

नेरळ : विद्यार्थी आणि शिक्षकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी बदलापूर-कुळगाव परिसरातील शाळांमध्ये आम्ही तक्रारपेटी कक्ष उभारला असून, त्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला आहे. अशाच प्रकारे नेरळ परिसरातील शाळांमध्येही तक्रारपेटी कक्ष उभारण्यात येणार आहे. मुलांच्या, मुलींच्या काही अडचणी असल्यास, कोण व्यक्ती त्रास देत असल्यास एक चिट्ठी लिहून तक्रार पेटीत टाकावी. प्रत्येक आठवड्यात एक कर्मचारी येऊन तुमच्या काही अडचणी समजावून घेईल, तसेच शिक्षकांच्याही अडचणी असतील तर त्याच्या पोलिसांना सांगा त्या अडचण दूर करण्यात येतील असा विश्वास नेरळ पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेल्या सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांनी नेरळ कन्याशाळेत व्यक्त केला आहे.

नेरळ कन्याशाळेत वंजारी समाजाच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ आणि वह्या वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या वेळी ते बोलत होते. शाळेतील विद्यार्थी हे भीतीपोटी तक्रार करत नाहीत, त्यामुळे अशी कोणाची तक्रार असल्यास एक चिठ्ठी लिहून तक्रारपेटीत टाकावी. हा उपक्रम लवकरच सुरू करण्यात येईल, तसेच पोलीस प्रशासनालाही नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन या वेळी अविनाश पाटील यांनी केले. 

टॅग्स :RaigadरायगडNavi Mumbaiनवी मुंबई