शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

खंडित वीजपुरवठ्याने नागरिक हैराण

By admin | Updated: April 21, 2017 00:22 IST

उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून असह्य उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत, त्यातच महावितरणकडून कोणतीही पूर्वसूचना न देता कोणत्याही वेळी

पोलादपूर : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून असह्य उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत, त्यातच महावितरणकडून कोणतीही पूर्वसूचना न देता कोणत्याही वेळी वीजपुरवठा सातत्याने खंडित करण्यात येत असून चौकशीकरिता कार्यालयात फोन केला असता उडवाउडवीची व दिशाभूल करणारी उत्तरे देण्यात येत आहेत. काही वेळा तर महावितरणचे अधिकारी फोन घेणेही टाळत आहेत. परिणामी ग्राहकांना असह्य उकाडा व महावितरणचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोणत्या कारणासाठी वीज पुरवठा बंद केला आहे, खंडित पुरवठा कधी सुरळीत होणार किंवा महावितरणने भारनियमन सुरू केले आहे याबाबत ग्राहकांना कोणतीही माहिती मिळत नाही. महावितरणकडून कोणत्याही वेळी वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याने शासकीय कार्यालयांतील व बँकेतील कामकाज ठप्प होत असून दूर गावातून कामासाठी आलेल्या नागरिकांना किरकोळ कामासाठी फेऱ्या माराव्या लागत आहेत. सरकारी कार्यालयात कामे वेळेवर होत नाहीत. (वार्ताहर)