शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

बिरवाडीमध्ये गढूळ पाणी पुरवठ्याने नागरिक संतप्त

By admin | Updated: May 6, 2017 06:08 IST

महाड तालुक्यातील बिरवाडी ग्रामपंचायतीमार्फत नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा केला जात असल्याने बिरवाडीमध्ये पिण्याच्या

लोकमत न्यूज नेटवर्कबिरवाडी : महाड तालुक्यातील बिरवाडी ग्रामपंचायतीमार्फत नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा केला जात असल्याने बिरवाडीमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ऐन लग्नसराईमध्ये ग्रामपंचायतीकडून नळाद्वारे केला जाणारा पाणीपुरवठा हा माती मिश्रित असल्याने नागरिकांना बिसलेरी, किंवा बॅरेलचे पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. बिरवाडी ग्रामपंचायतीमध्ये सात हजारांपेक्षा अधिक लोकसंख्येला काळनदीवरील जॅकवेलद्वारे व एमआयडीसीकडून पाणी घेऊन नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. गेले दोन दिवस बिरवाडीमध्ये नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांना पिण्यासाठी बिसलेरी बाटल्या, किंवा बॅरेलमधील पाणी वापरावे लागत आहेत. गढूळ पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, बिरवाडी प्राथमिक आरोग्यकेंद्रातील आरोग्य सेवकांनी या पाण्याचे नमुने तपासणीकरिता ताब्यात घेऊन प्रयोगशाळेत पाठवले आहेत. याबाबत बिरवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक पी. एस. म्हामुणकर यांच्याशी संपर्क साधला असता, बिरवाडी काळनदीवरील जॅकवेलमधील गाळ काढण्याचे काम सुरू असून, पाण्यामध्ये टीसीएल पावडर व तुरटी फिरविण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून हे काम सुरू आहे. बिरवाडीमधील नागरिकांकरिता ‘राष्ट्रीय पेय जल’ योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा करून त्यांची पाण्याची समस्या मार्गी लावण्याकरिता सरकारने पाच कोटी रुपयांची योजना मंजूर केली आहे. मात्र, त्या योजनेचे काम अजून परिपूर्ण झाले नसल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी पी.एस. म्हामुणकर यांनी दिली आहे.