शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

टाकाऊ वस्तूंपासून बनविले किल्ले; मराठी संस्कृती प्रतिष्ठानची अनोखी दिवाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 23:40 IST

मुलांमध्ये इतिहासा विषयी ओढ निर्माण व्हावी व दिवाळी सण साजरा करताना मुलांनी पर्यावरणाच्या ºहास होणार नाही

श्रीवर्धन : भारतीय सण उत्सवात दिवाळीला विशेष महत्त्व आहे. पारंपरिक वेशभूषा, फटाक्यांची अतषबाजी व विविध गोड पदार्थांची रेलचेल हे दिवाळी सणाचे वैशिष्ट्ये अधोरेखित करते. श्रीवर्धन शहरात मराठी संस्कृती प्रतिष्ठानने दिवाळी सणाच्या सुट्टीत बालगोपाल व तरुण मंडळीसाठी किल्ले स्पर्धेचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना देण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे. शहरातील सर्व पाखडीतील मुलांनी या स्पर्धेत सहभागी होत दिवाळी सुट्टीचा आनंद लुटला. विशेष म्हणजे यावेळी टाकाऊ वस्तूपासून मुलांनी किल्ले बनवले.

श्रीवर्धन शहरांत आज ही मोठ्या प्रमाणात कौलारू घरे आहेत. घराच्या अंगणात मोकळ्या जागेवर मुलांनी किल्ल्यांची प्रतिकृती तयार केली आहे. रायगड, प्रतापगड, पन्हाळा, पुरंदर , जंजिरा आदी किल्लयांच्या प्रतिकृ ती मुलांनी तयार के ल्या. किल्ल्यांच्या निर्मितीसाठी बालगोपालांनी घरातील टाकाऊ घटकांचा वापर केला आहे. तुटलेले गोणपाट, घर कामातून उरलेल्या विटा, पाण्याचे सिंचन करण्यासाठी घरातील वापरात नसलेली टाकाऊ भांडी, सलाईनच्या नळ्या त्या सोबत गवताची निर्मिती करण्यासाठी गहू व रांगोळीचा उपयोग केला आहे हे यातील वैशिष्ट्य.

मुलांमध्ये इतिहासा विषयी ओढ निर्माण व्हावी व दिवाळी सण साजरा करताना मुलांनी पर्यावरणाच्या ºहास होणार नाही यासाठी जागरूक बनावे यासाठी किल्ले स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे अमर गुरव यांनी सांगितले.

किल्ले स्पर्धेत सहभाग घेऊन आनंद झाला आहे. किल्ल्याची निर्मिती घरातील विविध टाकाऊ पदार्थांचा वापर केला आहे. दिवाळीची सुट्टी लागल्या पासून किल्ल्याची तयारी करत होतो. सुट्टीच्या काळात मित्रांच्या मदतीने किल्ल्या विषयी सर्व माहिती गोळा केली व त्याचा उपयोग करून किल्ला बांधला आहे. - दिग्विजय करंजकर, विद्यार्थी, श्रीवर्धनमी या किल्ले स्पधेर्साठी जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती बनवली आहे. जंजिरा किल्ला श्रीवर्धनच्या जवळ आहे. मी जेव्हा किल्ला बनवण्यास सुरुवात केली आहे तेव्हा किल्ल्या विषयी सर्व घटकांची मला माहिती झाली यांचा आनंद आहे.- रोहित भोगल,विद्यार्थी, श्रीवर्धन