शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

उपजिल्हा रुग्णालयात रक्तपेढी सुरू करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 02:09 IST

कर्जत उपजिल्हा रुग्णालयात रक्तपेढी नसल्याने रक्ताची गरज लागल्यास अन्य मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागते.

नेरळ : कर्जत उपजिल्हा रुग्णालयात रक्तपेढी नसल्याने रक्ताची गरज लागल्यास अन्य मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागते. रक्ताअभावी छोटी मोठी शस्त्रक्रियासुद्धा होऊ शकत नाही. त्यामुळे लवकरच कर्जत उपजिल्हा रुग्णालयात ब्लड बँकेची निर्मिती करण्यात येईल, अशी ग्वाही आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख यांनी दिली. कर्जत उपजिल्हा रु ग्णालय भेटीप्रसंगी ते बोलत होते.आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख यांनी गुरु वारी दुपारी कर्जत उपजिल्हा रु ग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. या वेळी त्यांच्या सोबत माजी आमदार देवेंद्र साटम, ठाणे विभागाच्या उपसंचालिका रत्ना रावखंडे, जिल्हा शल्यचिकित्सक अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन देसाई, कर्जत तालुका आरोग्य अधिकारी सी. के. मोरे उपस्थित होते.देशमुख यांनी समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता नागरिकांनी रुग्णालयात भेडसावणाºया समस्यांचा पाढाच वाचला. तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता, अपुरा औषध पुरवठा, डिजटल एक्सरे, सोनोग्राफी मशीनची असुविधा, शवगृहाची दुरवस्था, बंद अवस्थेतील उपकेंद्रे अशा अनेक समस्या भाजपाचे किसान मोर्चाचे नेते सुनील गोगटे, तालुका अध्यक्ष दीपक बेहेरे, आरपीआयचे राहुल डाळिंबकर आदींनी मांडल्या. वैद्यकीय आॅफिसरची पदे भरण्यास प्राधान्य देणार असून या पुढे जिल्हाधिकाºयांना सुद्धा याबाबत विशेष अधिकार देण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले. नुकतेच रायगड आणि पालघर मिळून डॉक्टरांची ८९ पदे भरली असून यापैकी रायगड जिल्ह्यातील ४० डॉक्टरांचा समावेश आहे. तसेच यापुढे रुग्णालयाच्या दर्शनी भागात डॉक्टरांची नावे आणि त्यांच्या वेळा दर्शविण्याचे फलक लावणे बंधनकारक केले जाणार आहे. आवश्यकता भासल्यास बीएएमएस डॉक्टरांचीही भरती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Raigadरायगडhospitalहॉस्पिटल