शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

खारआंबोली, तेलवडे गावांलगत ब्लास्टिंग?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 23:07 IST

घरांना धोका; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

बोर्ली-मांडला : मुरूड तालुक्यातील खारआंंबोली व तेलवडे गावांलगत अनधिकृतरीत्या बेकायदेशीर ब्लास्टिंगमुळे गावातील घरांना धोका निर्माण झाला आहे. हे काम तातडीने थांबविण्यात यावे, या मागणीसाठी खारआंबोली ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी रायगड, मुरूड तहसीलदार व पोलीस निरीक्षक मुरूड यांना निवेदन देण्यात आले आहे.खारआंबोली व तेलवडे गावांलगत असणाºया जागेत अज्ञातांकडून ब्लास्टिंग केले जात आहे. ब्लास्टिंग करीत असलेल्या जागेपासून काही अंतरावर ग्रामस्थांची घरे आहेत; तसेच खारलॅण्डचे बंधारे आहेत. ब्लास्टिंगचा आवाज व जमिनीला बसणाºया हादऱ्यांमुळे घरांना तडे जाण्याची शक्यता आहे. तसेच खारलॅण्डचा बंधारा फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग्रामस्थांच्या घरांना धोका निर्माण झाला आहे. तसेच बंधाºयाचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. या ब्लास्टिंगचे काम कोण करीत आहे? तसेच त्यास कोणाची परवानगी घेण्यात आली आहे? याची चौकशी व्हावी तसेच बेकायदेशीर काम करीत असल्यास त्याच्यावर त्वरित कायदेशीर कारवाई करावी, असे निवेदन ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आलेले आहे.गेल्या अनेक दिवसांपासून खारआंबोली, तेलवडे गावांलगत ग्रामस्थांच्या सामायिक जागेत बेकायदेशीरपणे दगड-माती काढून ते खारलॅण्ड बंधाºयांच्या कामासाठी वापरले जात असल्याची चर्चा आहे. या प्रकरणी संबंधितांवर योग्य कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.