शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

सलग सुट्ट्यांमुळे रायगडमधील समुद्रकिनारे गजबजले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2020 05:45 IST

काशिद बीचवर गर्दी 

 लोकमत न्यूज नेटवर्कबोर्ली-मांडला / अलिबाग : रायगड जिल्हा आता हळूहळू कोरोनामुक्तीकडे जाण्यास सुरुवात झाली आहे. शासनाने टाळेबंदीत शिथिलता दिल्यानंतर सर्व व्यवहार पुन्हा सुरू झाले आहेत. पर्यटनही सुरू झाल्याने सात-आठ महिन्यांनंतर जिल्ह्यात पर्यटकांचा राबता दिसून येत आहे. दीपावली पाडवा, भाऊबीज, शनिवार, रविवार व सोमवार अशा सलग सुट्ट्यांंमुळे पर्यटकांनी समुद्रकिनारे हाउसफुल्ल झाले होते.

मुरुड-जंजिरा तसेच काशिद बीचवर पर्यटक पर्यटनाचा मनसोक्त आनंद लुटत असल्याचे चित्र दिसून आले. या ठिकाणी रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल सात महिन्यांनंतर अनलॉकनंतर येथील पर्यटन व्यवसायाला सुरुवात झाली. दीपावलीत शनिवार, रविवार आणि सोमवार अशा सुट्ट्या आल्याने, मुंबई, पुणे अन्य ठिकाणांहून पर्यटक मोठ्या प्रमाणावर आले. या दिवशी काशिद बीचवर तोबा गर्दी, तर नांदगाव बाजारपेठेत वाहतूककोंडी झाली होती.

वन-डे ट्रीपला पसंतीnरस्ता दुरुस्ती, डांबरीकरणासोबतच साळाव-मुरूड रस्त्यावरील साईडपट्ट्या साफ करण्याची मागणी जोर धरत आहे. रस्त्यावर झाडाझुडपांचा विळखा असल्याने, वळणावर समोरून येणारे वाहन दिसत नाही. त्यामुळे वेळप्रसंगी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. nसलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे येथील समुद्रकिनारे हाउसफुल्ल झाले. मात्र, पर्यटकांनी वन-डे ट्रीप पसंत केल्याने येथील हॉटेल, लॉजिंग व्यवसायावर मंदीचे आणि कोरोनाचे सावट दिसून येत होते.

टॅग्स :tourismपर्यटनcorona virusकोरोना वायरस बातम्या