शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

लाचखोर कनिष्ठ अभियंत्याला अटक

By admin | Updated: July 29, 2016 02:46 IST

तालुक्यातील रेवस येथील शेतकऱ्याकडून विहिरीवर विद्युत मीटर लावण्यासाठी साडेतीन हजार रु पयांची लाच घेणाऱ्या विद्युत वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्याला अटक करण्यात आली.

अलिबाग : तालुक्यातील रेवस येथील शेतकऱ्याकडून विहिरीवर विद्युत मीटर लावण्यासाठी साडेतीन हजार रु पयांची लाच घेणाऱ्या विद्युत वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्याला अटक करण्यात आली.बुधवारी रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला रंगेहाथ पकडल्यानंतर गुरुवारी अलिबाग येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अभिजित रामचंद्र कोहाड (४२) असे या कनिष्ठ अभियंत्याचे नाव आहे. सारळ विभागातील शेतकऱ्याच्या शेतामध्ये विहीर असल्याने या विहिरीच्या माध्यमातून पाणी घेण्यासाठी शेतकऱ्याने कनिष्ठ अभियंता यांच्याकडे विजेच्या मीटरसाठी अर्ज केला होता. परंतु मीटर देण्यासाठी टाळाटाळ करण्यात आली त्यामुळे शेतकऱ्याने विचारणा केली. त्यावेळी कोहाड याने मीटर देण्यासाठी साडेतीन हजार रु पयांची लाच मागितली. शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्र ार दाखल केली. (प्रतिनिधी)सापळा रचलालाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खात्री केल्यावर २७ जुलै रोजी सापळा रचला. साडेतीन हजार रुपयांची लाच घेताना कनिष्ठ अभियंता अभिजित कोहाड याला पकडण्यात आले. उपअधीक्षक विवेक जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यास्मीन इनामदार, पो. हवालदार दिपक मोरे, पो. ह. जगदिश बारे यांच्यासह पथकाने कारवाई केली.