शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जेएनपीएच्या नव्याने उभारलेल्या अतिरिक्त लिक्विड बर्थ टर्मिनलवर केमिकलने भरलेल्या एम. टी. भारत जहाजाचे आगमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 19:25 IST

बंदराच्या गौरवशाली इतिहासातील महत्त्वाचा टप्पा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेएनपीएच्या अधिकाऱ्यांनी या जहाजाचे स्वागत केले.

मधुकर ठाकूर 

उरण: जेएनपीएने नव्याने तयार केलेल्या अतिरिक्त लिक्विड बर्थ टर्मिनलवर केमिकल घेऊन आलेले एम. टी. भारत जहाजाचे सुरक्षित आगमनाची ही तर आंतरराष्ट्रीय व्यापार सुलभ करण्यासाठी बंदराची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करते. सागरी उत्कृष्टतेमध्ये नवीन मापदंड विकसित करणे आणि प्रस्थापित करणे सुरू ठेवल्याने हा क्षण संस्थेच्या कार्यक्षमता, सुरक्षितता आणि नाविन्यपूर्ण समर्पणाचा पुरावा असल्याच्या भावना जेएनपीएचे प्रभारी अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी व्यक्त केल्या आहेत.

जेएनपीएने ३१४ कोटी खर्चून ११.७ दशलक्ष टन क्षमतेच्या उभारलेल्या अतिरिक्त लिक्विड बर्थ टर्मिनलच्या उद्घाटनानंतर पहिल्याच खाद्यतेलाची वाहतूक करणारा एम.टी.भारत हा केमिकल टँकर या बंदरात दाखल झाला आहे. बंदराच्या गौरवशाली इतिहासातील महत्त्वाचा टप्पा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेएनपीएच्या अधिकाऱ्यांनी या जहाजाचे स्वागत केले. यावेळी आनंद व्यक्त करताना जेएनपीएचे प्रभारी अध्यक्ष उन्मेष वाघ बोलत होते.

जेएनपीएच्या सागरी उत्कृष्टतेच्या सीमांना पुढे घेऊन जात आणि देशाच्या आर्थिक विकासात योगदान देणारे असे आणखी महत्वाचे क्षण साजरे करण्यासाठी जेएनपीए बंदर कायम प्रयत्नशील राहिल असे सांगतानाच एम.टी. भारतचे यशस्वी आगमन हा महत्त्वाचा प्रसंग आहे. यामध्ये सर्व भागधारक व सहयोगींही सहभागी झाले आहेत.तेही हा महत्त्वाचा प्रसंग साजरा करीत असल्याचे जेएनपीएचे प्रभारी अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी सांगितले. या स्वागत समारंभाप्रसंगी जेएनपीएचे विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि बीपीसीएलचे प्रतिष्ठित प्रतिनिधी आणि जहाज मास्टर, इगोर इग्नाटिएव्ह आदी उपस्थित होते.

टॅग्स :Raigadरायगडuran-acउरण