शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

एप्रिल वाढविणार जिल्ह्याचा ताप; मार्च महिन्यातच तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 00:22 IST

- निखिल म्हात्रे अलिबाग : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबरोबरच तापमानातदेखील वेगाने वाढ होत आहे. मार्च महिन्यातच तापमान ४० ...

- निखिल म्हात्रेअलिबाग : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबरोबरच तापमानातदेखील वेगाने वाढ होत आहे. मार्च महिन्यातच तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे एप्रिल महिन्यात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यात आज ३२ अंश सेल्सिअस तापमान होते. त्यामुळे उष्णताही वाढली होती. जिल्ह्यात मार्च, एप्रिल व मे महिन्यांत सर्वाधिक तापमान असते. त्यामुळे नागरिक घराबाहेर पडणे टाळतात. यंदा मात्र, तापमानात लक्षणीय वाढ होत आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. नागरिकांनी उन्हात घराबाहेर पडू नये, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. सोमवारी जिल्ह्याचे कमाल तापमान ३२, तर किमान तापमान २६ अंश सेल्सिअस होते. पुढील महिन्यात जिल्ह्यातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून, नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. वाढत्या उष्म्याने नागरिक हैराण झाले आहेत. आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.असा राहिला आठवडाजिल्ह्यात मागील आठवड्यापासून कडाक्याचे ऊन तापत आहे. रविवारी ३१ कमाल तापमान २६ अंश सेल्सिअस होते. त्यानंतर शनिवारी ३०, शुक्रवारी ३२, गुरुवारी ३३, बुधवारी ३४ व मंगळवारी कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस होते.सोमवारचे रेकॉर्डसोमवारी जिल्ह्याचे कमाल तापमान ३२, तर किमान तापमान २६ अंश सेल्सिअस होते.तापमान वाढल्याने नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. सोमवारी दुपारी शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला.