शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
2
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
3
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
4
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
5
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
6
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
7
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
8
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
9
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
10
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
11
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
12
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
13
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
14
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
15
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
16
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
17
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
18
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
19
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
20
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार

राजकारणात पाच महिन्यांत काहीही होऊ शकते : दानवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 06:17 IST

द्धवसेनेच्या कर्जत विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते. 

लोकमत न्यूज नेटवर्क , कर्जत : रायगड जिल्ह्यातील पालकमंत्रिपदाचा वाद हा तटकरे यांच्यावरून नसून, भाजपविरोधात आहे. त्यामुळे राज्यात सत्ता बदलण्याचे संकेत मिळत असून, पाच महिन्यांत राज्यातील राजकारणात काहीही होऊ शकते, असा दावा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कर्जत येथे गुरुवारी केला.  उद्धवसेनेच्या कर्जत विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते. 

... तर निश्चित यश मिळेलसंघर्ष  हा शिवसैनिकांच्या पाचवीला पुजलेला आहे. प्रत्येक निवडणूक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसारखी लढविली तर यश निश्चित मिळते, असेही विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी केले. 

याप्रसंगी जिल्हाप्रमुख प्रसाद भोईर, उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, महिला जिल्हा संघटिका सुवर्णा जोशी, उपसंघटिका अनिता पाटील, कर्जतचे तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे, खालापूर तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे, आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेShiv Senaशिवसेना