शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

विस्थापित शेवा ग्रामस्थांचा एल्गार, १४ नोव्हेंबरपासून आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 04:23 IST

जेएनपीटी बंदरासाठी शासनाने विस्थापित केलेल्या नवीन शेवे गावातील प्रकल्पग्रस्त बेरोजगारांचा नोकरी, रोजगार मिळविण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे

उरण : जेएनपीटी बंदरासाठी शासनाने विस्थापित केलेल्या नवीन शेवे गावातील प्रकल्पग्रस्त बेरोजगारांचा नोकरी, रोजगार मिळविण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना ना काम धंद्याचे इरादापत्र ना हमी पत्र. विस्थापित गावातील प्रत्येक बेरोजगाराला इरादापत्रे देण्याच्या मागणीसाठी निवेदने, मोर्चे, बैठका, आंदोलने आदी प्रदीर्घ संघर्षानंतरही स्थानिक भूमिपुत्रांना अद्याप न्याय मिळालेला नाही. त्यामुळे जेएनपीटी विरोधात भूमिपुत्रांमध्ये तीव्र असंतोष खदखदत आहे. त्यामुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी जेएनपीटी विरोधात १४ नोव्हेंबरपासून प्रशासन भवनासमोर धडक मोर्चा, धरणे आंदोलनाचा इशारा सेनेचे नवीन शेवा ग्रा.पं.चे माजी सरपंच जे. पी. म्हात्रे यांनी विस्थापितांच्या वतीने जेएनपीटीला दिला आहे.जेएनपीटी बंदराची उभारणी २६ मे १९९४ साली झाली. या बंदराच्या उभारणीसाठी शेवा गाव विस्थापित करून नवीन शेवा येथे पुनर्वसन करण्यात आले. मात्र, विस्थापित प्रकल्पग्रस्त बेरोजगारांसाठी आश्वासनानंतरही जेएनपीटीअद्यापही कोणतेही हमीपत्र दिलेले नाही.जेएनपीटीने खासगीकरणातून उभारण्यात आलेल्या एनएसआयसीटी (दुबई पोर्ट), जीटीआय आणि नव्याने पूर्णत्वाकडे येऊ घातलेले पीएसए (बीएमसीटीपीएल) अशी आणखी तीन बंदरे उभारण्यात आली आहेत. जेएनपीटी बंदरासह या अन्य तीनही बंदरातही विस्थापित प्रकल्पग्रस्तांना फारसे स्थान देण्यात आले नाही. विस्थापितांच्या न्याय्य मागण्यांसाठी जेएनपीटी विरोधात मागील २६ वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. मात्र, प्रदीर्घ संघर्षानंतरही विस्थापित बेरोजगारांना नोकºया, काम भवनासमोर धडक मोर्चा, धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आल्याचा दावा नवीन शेवा ग्रा. पं.चे माजी सरपंच जे. पी. म्हात्रे यांनी जेएनपीटी अध्यक्षांना दिलेल्या इशारापत्रातून केला आहे.