शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

पाच मिनिटांत येतो सांगून ते नागाव समुद्रात उतरले, पण परत आलेच नाहीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2018 14:24 IST

नियतीचा खेळ अनाकलनीय असतो, हेच या घटनेनं पुन्हा स्पष्ट झालंय.

जयंत धुळप / अलिबागः नागाव समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेलेले कोपरखैरणेमधील तीन तरुण समुद्रात बुडाले असून त्यापैकी दोघांचे मृतदेह हाती लागले आहेत. फक्त पाचच मिनिटांसाठी समुद्रात उतरतो, असं म्हणून हे तिघं गेले आणि परतच आले नाहीत. त्यामुळे त्यांच्या मित्रांना आणि कुटुंबीयांना जबर मानसिक धक्का बसलाय. नियतीचा खेळ अनाकलनीय असतो, हेच या घटनेनं पुन्हा स्पष्ट झालंय. 

नवी मुंबईतील कोपरखैरणेमधील सेक्टर १४, १५, १७ आणि १८ येथे राहणारे १३ मित्र मिनी बसने काल संध्याकाळी नागावला पोहोचले होते. हे सर्वजण फुटबॉल खेळाडू होते. त्यांच्यासोबत त्यांचे प्रशिक्षकही पिकनिकला गेले होते. नागावचा किनारा पाहून सगळ्यांनाच समुद्रात उतरण्याचा मोह झाला होता, पण संध्याकाळ झालेली असल्यानं प्रशिक्षकांनी त्यांना थांबवलं. अंधारात समुद्रात न जाण्याचा सल्ला स्थानिक मंडळींनीही सगळ्यांना दिला. पण, आम्ही पाचच मिनिटांत जाऊन येतो, असं म्हणत चैतन्य किरण सुळे (२०), आशिष मिश्रा (२४) आणि सुहाद सिद्दगी (२१) या तिघांनी समुद्रात धाव घेतली. त्यानंतर रात्रभर हे तिघं परत न आल्यानं इतरांनी पोलिसांत धाव घेतली. 

या तिघांना शोधण्याचं काम सकाळी सुरू झालं, तेव्हा आशिष मिश्राचा मृतदेह कोर्लई किनाऱ्यावर आणि सुहासचा मृतदेह आग्राव किनाऱ्यावर सापडला. मच्छिमारांच्या मदतीने पोलीस चैतन्यचा शोध घेत आहेत. 

टॅग्स :alibaugअलिबाग