शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 04:45 IST

नेरळ ग्रामपंचायतीचा निर्णय : पदपथावरील दुकाने हटवणार

नेरळ : शहरात अनधिकृत पार्किं ग वाढल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. यावर उपाय म्हणून नेरळ ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच यांनी नेरळ शहरातील मुख्य रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने पार्क केल्यास कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. नेरळ ग्रामपंचायत आणि पोलिसांकडून ही दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई सोमवार, ७ जानेवारी पासून करण्यात येणार आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहने पार्क करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन नेरळ ग्रामपंचायतीने शहरात फलक लावून केले आहे.

नेरळमध्ये मोठ्या प्रमाणात नगरीकीकरण होत आहे. मात्र, शहरात कोणत्याही प्रकारे पार्किंग व्यवस्था नसल्याने मुख्य रस्त्यावर व बाजारपेठेत दुचाकी तसेच चारचाकी वाहने रस्त्यावर अनधिकृतपणे पार्क केल्या जातात, त्यामुळे दररोज शहरात वाहतूककोंडी होते. या वाहतूककोंडीवर नेरळ ग्रामपंचायत आणि वाहतूक पोलिसांचे नियंत्रण नसल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. बुधवारला आठवडाबाजार भरत असल्याने चालण्यासही जागा नसते. बाजारपेठेतून टॅक्सी, रिक्षा, मालवाहतूक करणारे टेम्पो अशी मोठी वाहने येत असल्याने कोंडीत आणखी भर पडते. अनधिकृत वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी नेरळ ग्रामपंचायतीने दिवसा व रात्री वाहने पार्क केली असल्यास नेरळ ग्रामपंचायतीमार्फत कार्यवाही म्हणून स्टिकर लावून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.च्नेरळ आणि परिसरातील दिवसेन्दिवस लोकसंख्या वाढत आहे. या ठिकाणी अनेक मोठे गृहप्रकल्प उभे राहत असल्याने वर्दळ वाढली आहे. तुलनेने रस्ते छोटे पडत आहेत. शिवाय, पार्र्किं गसाठीही योग्य सुविधा नसल्याने नागरिक रस्त्यावर वाहने उभी करतात, त्यामुळे वाहतूककोंडी होते. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी नेरळ ग्रामपंचायतीने अवैधपार्किं गविरोधात मोहीम सुरू केली आहे.नवनिर्वाचित सरपंच यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे; परंतु ही कारवाई कायमस्वरूपी असणार का? की फक्त आठवडाभरापुरती, याअगोदर अशा प्रकारची कारवाई करण्यात आली होती; परंतु चार दिवसांतच ही कारवाई थंडावली आणि पुन्हा नागरिकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागला, तसेच फुटपाथवर बसणाºयावरही कारवाई करावी, यामुळे वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.- सुमित क्षीरसागर, स्थानिक, नागरिकवाहनचालकांवरफौजदारी गुन्हे

च्नेरळ शहरात नियम मोडणाºया वाहनचालक यांच्यावर फौजदारी गुन्हाही नोंदविण्यात येणार आहे. नेरळ ग्रामपंचायतीकडून या निर्णयाचे स्वागत होत असले तरी ही कारवाई किती दिवस चालणार, हा खरा प्रश्न आहे.च्मागील काही महिन्यांपूर्वीही अशीच कारवाई ग्रामपंचायतीकडून करण्यात आली होती; परंतु आठवडाभरातच ही कारवाई थंडावल्याने परिस्थिती जैसे थेच झाली आहे.च्तसेच नेरळ बाजारपेठेतील फुटपाथवर बसलेल्या भाजी-विक्रे त्यांवरही कारवाई करून त्यांना नेरळ व्यापारी संकुल येथे बसण्यास सांगितले होते; परंतु पुन्हा भाजी विक्रे त्यांनी आपले बस्तान पदपथावर थाटले आहे. 

टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबाग