शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

६१ ते ७० वयाेगटातील ५१४ ज्येष्ठांचा काेराेनाच्या पहिल्या लाटेत मृत्यू; रायगड प्रशासन सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2020 01:35 IST

नागरिकांना दक्ष राहण्याच्या सूचना

आविष्कार देसाईरायगड : जगभरात काेराेना लाटेच्या दुसऱ्या लाटेची चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र पहिल्या लाटेनेच ६१ ते ७० वयाेगटातील तब्बल ५१४ नागरिकांचा बळी घेतला आहे. जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये सर्वाधिक ४४३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे काेराेनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये वयाेवृद्धांच्या आराेग्याची अधिक काळजी घेणे गरजेचे झाले आहे. 

मार्चपासून काेराेनाचा कहर जिल्ह्यात सुरू झाला. सप्टेंबरमध्ये सर्वाधिक ४४३ जणांचा मृत्यू झाला. काेराेनाचा फटका वयाेवृद्धांना अधिक बसला आहे. आकडेवारी बघता ६१ ते ७० वयाेगटातील वयाेवृद्ध नागरिक हे संसर्गाचे बळी ठरले आहेत. काही कालावधीमध्ये काेराेनावर लस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर दुसरकीडे दुसऱ्या लाटेने सर्वांच्याच चिंतेमध्ये भर घातली आहे. सरकार आणि प्रशासनाकडून विविध उपाययाेजना आखल्या आहेत. तसेच नागरिकांनी नियम पाळण्याचे आवाहन विविध पातळ्यांवरून केले जात आहे.

रायगड जिल्ह्यात पहिल्या लाटेचा प्रभाव सप्टेंबर महिन्यामध्ये तब्बल ४४३ रुग्णांचा मृत्यू झाला हाेता. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी चाकरमानी माेठ्या संख्येने जिल्ह्यात दाखल झाले हाेते. त्यामुळे काेराेनाचा प्रसार वेगाने हाेऊन जिल्ह्यामध्ये काेराेनाचे रुग्ण माेठ्या संख्येने वाढले हाेते. आता दिवाळी सणानंतर काेराेनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने सरकार आणि प्रशासन सतर्क झाले आहे.

रायगड जिल्हा मुंबई-पुण्यापासून अगदी जवळ असणारा जिल्हा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिक माेठ्या संख्येने कामधंद्यानिमित्त या जिल्ह्यात जातात. सणासुदीला ते रायगड जिल्ह्यात परतले हाेते. त्यामुळे काेराेनाचा फैलाव ग्रामीण भागांमध्ये चांगलाच फाेफावल्याने येथे रुग्णसंख्या वाढली हाेती. ग्रामीण भागात १,०२५ नागरिकांचा बळी घेतला. तर पालिका क्षेत्रामध्ये हाच आकडा ५७७ आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या