शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेसाठी ४४ केंद्रे; प्रशासन झाले सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 04:27 IST

विज्ञान शाखेतून दहा हजार ४९२, कला शाखेतून आठ हजार ८९४ , वाणिज्य शाखेतून १२ हजार २९० तसेच किमान कौशल्य म्हणजेच एमसीव्हीसी शाखेतील ७८३ असे एकूण ३२ हजार ४५९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे

अलिबाग : गुरुवार, २१ फेब्रुवारीपासून बारावीच्या (एचएससी) परीक्षा सुरू होत आहेत. विज्ञान, कला, वाणिज्य आणि किमान कौशल्य या शाखेतील एकूण ३२ हजार ४५९ विद्यार्थी ४४ केंद्रामध्ये परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

विज्ञान शाखेतून दहा हजार ४९२, कला शाखेतून आठ हजार ८९४ , वाणिज्य शाखेतून १२ हजार २९० तसेच किमान कौशल्य म्हणजेच एमसीव्हीसी शाखेतील ७८३ असे एकूण ३२ हजार ४५९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील अलिबागसह ४४ केंद्रामध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेच्या कालावधीत ४४ केंद्र संचालक, १५ परिरक्षक नेमण्यात आले आहेत. परीक्षेच्या कालावधीत गैरप्रकार घडू नये. कॉपीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एकूण सहा भरारी पथक व एक विशेष पथक असे एकूण सात पथक तयार करण्यात आले आहेत.मुरुडमधील ६५४ विद्यार्थी बसणार परीक्षेलाच्आगरदांडा : बारावीच्या परीक्षेला तालुक्यातील ६५४ विद्यार्थी बसणार आहेत. परीक्षा २० मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. नऊ भाषा विषयांसाठी कृती पत्रिका तर, विज्ञान आणि गणित विषयांच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यात बदल करण्यात आला आहे. तालुक्यातील मुरुड सर एस.ए. हायस्कूल परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये याकरिता केंद्रातर्फे काळजी घेण्यात आली असून चोख पोलीस बंदोबस्त असणार आहे. विद्यार्थ्यांनी मोबाइल आणू नये, असे आवाहन केंद्र प्रमुख आर. एन. मोरे, उपकेंद्र प्रमुख बी. एस. मोरे यांनी के ले आहे. विशेष पथकात अण्णा वाडकर, उल्हास गुंजाळ, राहुल वर्तक, विजय कदम हे आहेत.विज्ञान, कला, वाणिज्य आणि किमान कौशल्य32,45944एकूण परीक्षा केंद्रजिल्हा प्रशासन सज्ज

टॅग्स :HSC Result 2018बारावी निकाल २०१८examपरीक्षा