शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
2
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
3
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
4
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
5
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
6
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
7
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
8
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
9
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
10
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
11
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
12
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
13
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
14
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
15
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
16
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
17
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
18
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
19
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
20
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर

शेतकऱ्यांसाठी ३५ कोटींचे पॅकेज

By admin | Updated: August 5, 2015 00:27 IST

जिल्ह्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. पावसामुळे ४३ हजार ६०४ नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ३४ कोटी ७९ लाख ७५ हजार रुपयांची

आविष्कार देसाई अलिबागजिल्ह्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. पावसामुळे ४३ हजार ६०४ नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ३४ कोटी ७९ लाख ७५ हजार रुपयांची नुकसानभरपाई सरकारने देऊ केली आहे. आलेली मदत तुटपुंजी असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. निधी तहसीलदारांकडे वर्ग करण्यात आला असून शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्राची पूर्तता करून नुकसानभरपाईची रक्कम घ्यावी असे, आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.जिल्ह्यात जिरायत पिकाखालील १५ हजार ४३६ शेतकऱ्यांचे पाच हजार ३४९.११ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते. त्यांना प्रतिहेक्टरी एक हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात आली आहे. बागायती पिकाखालील एक हजार २५८ शेतकऱ्यांच्या २७३.६१ हेक्टरवरील नुकसान झाले होते. त्यांना प्रतिहेक्टरी १५ हजार रुपये मंजूर केले आहेत. ११ हजार ६१४.७२ हेक्टर बागायती पीक असणाऱ्या २६ हजार ९१० शेतकऱ्यांचेही आंबा, काजू पिकांचे नुकसान झाले होते.