शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

१९ कामगारांना नोकरीवरून काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 06:20 IST

सध्या कंपनीतील ३३ कामगारांपैकी १९ कामगारांना कमी केले आहे.

रोहा : धाटाव एमआयडीसी क्षेत्रातील दानशमंद आॅर्गनिक प्रा. लि. कंपनीने १९ कायमस्वरूपी कामगारांना तडकाफडकी कामावरून काढण्यात आले आहे. कंपनी व्यवस्थापनाच्या मनमानी कारभारामुळे कामगारांवर बेकारीची कुºहाड तर त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.धाटाव औद्योगिक क्षेत्रातील दानशमंद आॅर्गनिक प्रा. लि. कंपनीतील प्लॉट नं. १०१ व १०२मध्ये व्हिटामिन्स (औषध निर्मिती) करणारे बी-२ व मॅटफॉरिमन हे दोन प्लांट बंद करण्याचा आदेश कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला आहे. दोन्ही प्लांटवर काम करणाºया १९ कायमस्वरूपी कामगारांना बुधवारी तडकाफडकी कमी केले. तर कंपनीचा आर.पी.एस. प्लांट सध्या सुरू आहे. मात्र, या प्लांटमधील उत्पादननिर्मिती प्रक्रिया बंद केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सध्या कंपनीतील ३३ कामगारांपैकी १९ कामगारांना कमी केले आहे. त्यामुळे उर्वरित १४ कामगारांवर सध्या कंपनीतील कामाचा भार सोपविण्यात आला आहे. याआधी सॉल्वे, रेप्टाकॉस, पेप्सी, सुदर्शन इंडस्ट्रीज कंपनी व अन्य कंपन्यांनी कामगारांना तडकाफडकी काढल्याचे प्रकार घडले आहेत.

टॅग्स :fireआगjobनोकरी