शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

१९ कामगारांना नोकरीवरून काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 06:20 IST

सध्या कंपनीतील ३३ कामगारांपैकी १९ कामगारांना कमी केले आहे.

रोहा : धाटाव एमआयडीसी क्षेत्रातील दानशमंद आॅर्गनिक प्रा. लि. कंपनीने १९ कायमस्वरूपी कामगारांना तडकाफडकी कामावरून काढण्यात आले आहे. कंपनी व्यवस्थापनाच्या मनमानी कारभारामुळे कामगारांवर बेकारीची कुºहाड तर त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.धाटाव औद्योगिक क्षेत्रातील दानशमंद आॅर्गनिक प्रा. लि. कंपनीतील प्लॉट नं. १०१ व १०२मध्ये व्हिटामिन्स (औषध निर्मिती) करणारे बी-२ व मॅटफॉरिमन हे दोन प्लांट बंद करण्याचा आदेश कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला आहे. दोन्ही प्लांटवर काम करणाºया १९ कायमस्वरूपी कामगारांना बुधवारी तडकाफडकी कमी केले. तर कंपनीचा आर.पी.एस. प्लांट सध्या सुरू आहे. मात्र, या प्लांटमधील उत्पादननिर्मिती प्रक्रिया बंद केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सध्या कंपनीतील ३३ कामगारांपैकी १९ कामगारांना कमी केले आहे. त्यामुळे उर्वरित १४ कामगारांवर सध्या कंपनीतील कामाचा भार सोपविण्यात आला आहे. याआधी सॉल्वे, रेप्टाकॉस, पेप्सी, सुदर्शन इंडस्ट्रीज कंपनी व अन्य कंपन्यांनी कामगारांना तडकाफडकी काढल्याचे प्रकार घडले आहेत.

टॅग्स :fireआगjobनोकरी