शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

तरुणाईचा असंतोष रस्त्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 04:13 IST

रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्यामुळे आधीच अस्वस्थ असलेल्या तरुणाईने लोकसेवा आयोगाच्या कारभाराविरोधात एल्गार पुकारला आहे. स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता दूर करावी, तसेच राज्यातील रिक्त पावणेदोन लाख पदे तातडीने भरावीत, आदी मागण्यासाठी औरंगाबाद, बीड नंतर विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातही गुरुवारी विद्यार्थ्यांनी लक्षणीय मोर्चा काढला.

पुणे : रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्यामुळे आधीच अस्वस्थ असलेल्या तरुणाईने लोकसेवा आयोगाच्या कारभाराविरोधात एल्गार पुकारला आहे. स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता दूर करावी, तसेच राज्यातील रिक्त पावणेदोन लाख पदे तातडीने भरावीत, आदी मागण्यासाठी औरंगाबाद, बीड नंतर विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातही गुरुवारी विद्यार्थ्यांनी लक्षणीय मोर्चा काढला. विद्यार्थ्यांच्या या मागण्यांची सरकारने वेळीच दखल घेतली नाही तर व्यापक लढा उभारण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.शनिवारवाड्यापासून सुरू झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.स्पर्धा परीक्षा देणारे हजारो विद्यार्थी-विद्यार्थीनी मोर्चात सहभागी झाले होती. आम्ही अनेक वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे; मात्र आयोगाकडून मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा विद्यार्थी समन्वय समितीने केला. पदांमध्ये वाढ करावी, संयुक्त परीक्षा रद्द करून पूर्वीसारखी पीएसआय, सीटीआय आणि एसओची स्वतंत्र परीक्षा घेऊन जास्तीत जास्त जागांची जाहिरात काढण्यात यावी, एमपीएससीने बायोमेट्रिक पद्धतीने उमेदवारांची हजेरी घ्यावी, केंद्रावर मोबाईल जॅमर बसविण्यात यावेत, प्रत्येक पदासाठी प्रतीक्षा यादी न लावता तमिळनाडू पॅटर्न राबवावा, तलाठी पदाची परीक्षा एमपीएससीद्वारे घेण्यात यावी, डमी रॅकेट प्रकरणाची तपासणी सीबीआयमार्फत करावी, अशा मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या आहे.