शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

जलवाहिनीचे काम बंद म्हणजे बंदच

By admin | Updated: June 25, 2017 04:40 IST

आमच्या घरचे लोक नोकऱ्या नसल्याने दुसऱ्याच्या घरी धुणीभांडी करतात, शेतीला पाणी घेण्यासाठी पाणी परवाने नाहीत, लाभक्षेत्राचे शिक्के काढले नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्कआंबेठाण : आमच्या घरचे लोक नोकऱ्या नसल्याने दुसऱ्याच्या घरी धुणीभांडी करतात, शेतीला पाणी घेण्यासाठी पाणी परवाने नाहीत, लाभक्षेत्राचे शिक्के काढले नाहीत असा समस्यांचा पाढा वाचीत आमचे आंदोलन आता आम्हीच करणार आहोत, तालुक्याच्या लोकप्रतिनिधीची शेतकऱ्यांपुढे एक भूमिका आणि अधिकाऱ्यांपुढे वेगळी भूमिका असे सूत्र आहे. त्यामुळे आम्हाला कोणत्याही नेत्याची गरज नाही. हे आंदोलन आता प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी हाती घेतले आहे, असे स्पष्ट मत भामा-आसखेडच्या जलवाहिनीविरोधातील शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.पुणे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी खेड तालुक्यातील भामा- आसखेड धरणावरून जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतरदेखील या मागण्या मान्य न झाल्याने शेतकऱ्यांनी जलवाहिनी आणि जॅकवेलचे काम अडविले होते त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि प्रशासन यांच्यात सामंजस्य राहावे म्हणून चाकण पोलिसांनी आयोजित केलेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी वरील भूमिका स्पष्ट केली.या वेळी सत्यवान नवले, बाळासाहेब लिंभोरे पाटील, पाटील लिंभोरे पाटील, ग्रामपंचायत सदस्य पंडित कोळेकर, संजय कोळेकर, किसन नवले, सुखराज लिंभोरे पाटील, तानाजी नवले, भीमराव नवले, गोविंद गोपाळे यांच्यासह प्रकल्पग्रस्त नागरिक उपस्थित होते.या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राम पठारे, चाकण पोलीस ठाण्याचे मनोज यादव, पुणे महानगरपालिकेचे उपअभियंता एस. एन. कुलकर्णी, मुकुंद बर्वे, के. एच. लखानी, राजेश भूतकर, शेखर कुलकर्णी आदींनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.सगळे लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प आहेत. ट्रॅक्टर मोर्चामधील एकही नेता आज आमच्याबरोबर नाही. तालुक्याचे आमदार इकडे शेतकऱ्यांबरोबर असल्याचे सांगत असून दुसरीकडे अधिकारी आणि ठेकेदाराला काम सुरू ठेवण्यास सांगत आहेत, असा आरोप करीत लोकप्रतिनिधींनी अशी दुटप्पी भूमिका सोडावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही या वेळी शेतकऱ्यांनी दिला.