शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

उपजिल्हा रुग्णालयाला मुहूर्त कधी?

By admin | Updated: March 4, 2016 00:31 IST

येथील अद्ययावत असे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम सुरू होऊन तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, हे काम रखडलेलेच असल्याने या रुग्णालयाचा मुहूर्त कधी लाभणार, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.

जेजुरी : येथील अद्ययावत असे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम सुरू होऊन तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, हे काम रखडलेलेच असल्याने या रुग्णालयाचा मुहूर्त कधी लाभणार, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. सन २०१३ मध्ये शासनाच्या आरोग्य विभागाने तीर्थक्षेत्र जेजुरी येथे अद्ययावत असे ग्रामीण रुग्णालयाच्या उभारणीस सुरुवात केली आहे. तीस खाटांचे हे रुग्णालय वर्षभरात उभे करण्याचा मनोदय तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी भूमिपूजनप्रसंगी आश्वासन दिले होते. आज तीन वर्षे होऊन गेली. मात्र, रुग्णालयाचे काम अपूर्णच आहे. तीर्थक्षेत्राचे ठिकाण असल्याने राज्यभरातून येथे दररोज हजारो भाविक येत असतात, त्याचबरोबर जेजुरीनजीकच औद्योगिक वसाहत उभी राहिलेली असल्याने येथील लोकसंख्याही झपाट्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जेजुरीत ग्रामीण रुग्णालयाची गरज भासल्याने आरोग्य विभागाने जेजुरी नगर पालिकेकडून जागा उपलब्ध करून घेऊन या रुग्णालयाचे काम हाती घेतलेले आहे. मात्र, काम अपूर्णच राहिल्याने नागरिकांत चर्चा आहे.