शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
2
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
3
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
4
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी
5
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
6
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
7
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
8
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
9
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
10
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
11
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
12
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
13
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
14
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
15
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
16
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
17
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
18
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
19
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
20
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!

देशी गाय नामशेष होण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 00:59 IST

गोमातेला हिंदू धर्मामध्ये ३३ कोटी देवांचे रूप मानले जाते. ज्या गोमातेला पावित्र्याचे, आईचे, संपन्नतेचे, मांगल्याचे प्रतीक मानले जाते. तीच गोमाता अर्थात देशी (साधी) गाय दिवसेंदिवस नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

रावणगाव : गोमातेला हिंदू धर्मामध्ये ३३ कोटी देवांचे रूप मानले जाते. ज्या गोमातेला पावित्र्याचे, आईचे, संपन्नतेचे, मांगल्याचे प्रतीक मानले जाते. तीच गोमाता अर्थात देशी (साधी) गाय दिवसेंदिवस नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे जमिनीचे होत असलेले तुकडीकरण, शासकीय प्रकल्पासाठी घरे बांधणे, दुकाने, मॉल्स, आॅफिसेस, कारखाने अशा विविध कारणांसाठी जमिनीचे होत असलेले संपादन; तसेच पावसाची कमतरता, सतत पडणारा दुष्काळ यामुळे चाऱ्याची कमतरता भासत आहे. अशावेळी देशी गार्इंना खाद्यपुरवठा दिवसेंदिवस महागाच होत आहे. देशी गार्इंपासून उत्पन्नदेखील कमी मिळते. त्यामुळे देशी गाई सांभाळणे परवडत नसल्याची शेतकºयांची भावना झाली आहे. पूर्वी शेतीसाठी बैलांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात असे; परंतु यांत्रिकीकरणाच्या युगात शेतीची नांगरणी, पेरणी, मळणी अशी जवळ जवळ सर्वच कामे यंत्रांच्या साहाय्याने झटपट करता येऊ लागल्याने शेतीमशागतीत बैलांचा वापर कमी होऊ लागल्याने देशी गाईंचे महत्त्व आपोआपच कमी होऊ लागले आहे.गेल्या काही दशकांपासून देशी गाईची जागा संकरित गाईने घेतली आहे. संकरित गाईपासून मिळणाºया दुधाच्या तुलनेत देशी गाईंपासून खूपच कमी प्रमाणात दूध मिळत असल्यामुळे देशी गाईच्या पालनाकडे शेतकरी दिवसेंदिवस दुर्लक्ष करीत आहेत. जसजशी देशी गाईंची संख्या कमी कमी होऊ लागली आहे, तस तसे बैलपोळासारख्या सणांनादेखील खºयाखुºया बैलांऐवजी मातीचे अथवा लाकडाचे बैल खरेदी करून त्यांची पूजा करण्याची वेळ लोकांवर आली आहे. गोमातेच्या गोमुत्रामुळे बरेचसे आजार दूर होतात तीच गोमाता अलीकडे बोटावर मोजण्या एवढ्याच शेतकºयांकडे पाहावयास मिळत आहे.पूर्वी गावाकडे देशी गाईंचे कळप माळरानावर चरताना मोठ्या प्रमाणावर पाहावयास मिळत होते. दिवसेंदिवस ते चित्र दुर्मिळ होत चालले आहे. त्यामुळे देशी गाई आत्ता गोशाळेमध्येच मोठ्या संख्येने पाहावयास मिळत आहेत. परिणामी, देशी गाईचे दुधासह तूप मिळणेदेखील दुरापास्त होऊ लागले आहे. पूर्वीचे वैभवशाली दिवस पुन्हा प्राप्त करावयाचे असतील तर शेतकºयांनी देशी गाईंचे चांगल्या पद्धतीने संगोपन केले पाहिजे>का होऊ लागली देशी गाय नामशेष?पावसाची अनियमितता, सतत पडणारा दुष्काळ, दिवसेंदिवस नष्ट होत असलेली चराऊ कुरणे, शेतीमध्ये आधुनिक तंत्राचावाढता वापर.