शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
5
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
6
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
7
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
8
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
9
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
10
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
11
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
12
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
13
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
14
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
15
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
16
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
17
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
18
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
19
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
20
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 

केसनंद येथे पाण्याची चोरी उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:12 IST

नागरिकांना पाण्याची कमतरता वारंवार भासत होती. नागरिकांना कमी दाबाने ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी गेलेल्या ग्रामपंचायत कर्मचारी ...

नागरिकांना पाण्याची कमतरता वारंवार भासत होती. नागरिकांना कमी दाबाने ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी गेलेल्या ग्रामपंचायत कर्मचारी शुभम सावंत आणि अजिंक्य हरगुडे यांनी साई हिल्स नावाच्या गृहप्रकल्प सुरू असलेली पाणीचोरी पकडून उजेडात आणली आहे. माजी उपसरपंच सचिन जाधव, दिनेश झांबरे, प्रमोद हरगुडे, संतोष गावडे, गणेश हरगुडे, मल्हारी भंडकर, नवनाथ साळुंके, गणेश जाधव, बाबासाहेब हरगुडे, राजेश दरेकर आदी ग्रामपंचायतीचे आजी माजी पदाधिकारी यांनी पाणीचोरी पकडून या ठिकाणी सुरू असलेले बेकायदा पाणीपुरवठा तूर्तास पाणी बंद केला आहे.

दरम्यान, केसनंद गावामध्ये अजून कुठे पाणीचोरी होते का याबाबत ग्रामपंचायतीच्या वतीने शोधमोहीम सुरु केली आहे. पाणीचोरी उघडकीस आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे सरपंच रोहिणी जाधव यांनी सांगितले.