शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

पाणीपुरवठा थांबला; उद्योगांसमोरील प्रश्न गंभीर

By admin | Updated: April 20, 2016 00:51 IST

उजनी धरणातील पाणी सोलापूरला सोडण्यात आले होते; त्यामुळे जलशयातील पाणीपातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे.

बारामती : उजनी धरणातील पाणी सोलापूरला सोडण्यात आले होते; त्यामुळे जलशयातील पाणीपातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे. पाणीपातळी खालावल्याने बारामती एमआयडीसीचा पाणीपुरवठा थांबला आहे. त्यामुळे उद्योगांसमोर पाण्याचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे.जीर्ण झालेल्या जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाणीगळती होेते. उजनीतून बारामती एमआयडीसीला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात मोठी गळती होते. परिणामी, एमआयडीसीतील उद्योगांना आवश्यक पाणीपुरवठा होत नाही. पाणी संकटाची टांगती तलवार उद्योगांवर कायम असते. टँकरचे पाणी विकत घेण्याची वेळ या उद्योगांवर अनेक दिवसांपासून आली आहे. त्यातच मंगळवार (दि. १९)पासून एमआयडीसीचा पाणीपुरवठा पूर्ण थांबला आहे. शुक्रवारी (दि. २२) हा पाणीपुरवठा सुरळीत होईल, असा दावा एमआयडीसी प्रशासनाच्या करण्यात येणार असल्याचे उद्योजकांनी सांगितले. त्यामुळे आगामी दोन दिवस उद्योगांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल.बारामती चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रमोद काकडे यांच्यासह पंढरीनाथ कांबळे, शहाजी रणनवरे, शंकर कचरे, संजय थोरात, सुनील गोळे, नरेश तुपे, भाऊसाहेब तुपे, टी. पी. नायर, रमाकांत पाडुळे, बापू बाबरे या उद्योजकांनी उजनी जलाशयाला भेट देऊन पाहणी केली. याबाबत अध्यक्ष काकडे यांनी सांगितले की, उजनीतून पाणी सोडल्याने पाणीपातळी घटली, एमआयडीसीचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. (प्रतिनिधी)