शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

पाणीपुरवठा थांबला; उद्योगांसमोरील प्रश्न गंभीर

By admin | Updated: April 20, 2016 00:51 IST

उजनी धरणातील पाणी सोलापूरला सोडण्यात आले होते; त्यामुळे जलशयातील पाणीपातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे.

बारामती : उजनी धरणातील पाणी सोलापूरला सोडण्यात आले होते; त्यामुळे जलशयातील पाणीपातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे. पाणीपातळी खालावल्याने बारामती एमआयडीसीचा पाणीपुरवठा थांबला आहे. त्यामुळे उद्योगांसमोर पाण्याचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे.जीर्ण झालेल्या जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाणीगळती होेते. उजनीतून बारामती एमआयडीसीला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात मोठी गळती होते. परिणामी, एमआयडीसीतील उद्योगांना आवश्यक पाणीपुरवठा होत नाही. पाणी संकटाची टांगती तलवार उद्योगांवर कायम असते. टँकरचे पाणी विकत घेण्याची वेळ या उद्योगांवर अनेक दिवसांपासून आली आहे. त्यातच मंगळवार (दि. १९)पासून एमआयडीसीचा पाणीपुरवठा पूर्ण थांबला आहे. शुक्रवारी (दि. २२) हा पाणीपुरवठा सुरळीत होईल, असा दावा एमआयडीसी प्रशासनाच्या करण्यात येणार असल्याचे उद्योजकांनी सांगितले. त्यामुळे आगामी दोन दिवस उद्योगांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल.बारामती चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रमोद काकडे यांच्यासह पंढरीनाथ कांबळे, शहाजी रणनवरे, शंकर कचरे, संजय थोरात, सुनील गोळे, नरेश तुपे, भाऊसाहेब तुपे, टी. पी. नायर, रमाकांत पाडुळे, बापू बाबरे या उद्योजकांनी उजनी जलाशयाला भेट देऊन पाहणी केली. याबाबत अध्यक्ष काकडे यांनी सांगितले की, उजनीतून पाणी सोडल्याने पाणीपातळी घटली, एमआयडीसीचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. (प्रतिनिधी)