शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
3
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
4
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
5
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
7
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
8
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
9
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
10
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
11
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
12
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
13
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
14
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
15
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
16
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
17
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
18
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
19
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
20
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं

बारामतीत १६ टँकरद्वारे १२ गावांना पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 23:41 IST

पाणीटंचाईची समस्या गंभीर : महिला ग्रामस्थांचे हाल

बारामती : तालुक्याच्या जिरायती भागातील पाणीटंचाई दिवसेंदिवस गंभीर होत आहे. सध्या जिरायती भागातील १२ गावांना व १४० वाड्या-वस्त्यांना १६ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. टँकरच्या मागणीचे प्रस्तावदेखील पंचायत समितीकडे दाखल होत आहेत. त्यामुळे टँकरची संख्या वाढत जाणार आहे.

बारामती तालुक्यातील जिरायती पट्ट्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येथील तरडोली, देऊळगाव रसाळ, मोराळवाडी, मुर्टी, सोनवडी सुपे, कुतवळवाडी, बोरकरवाडी, काºहाटी, पानसरेवाडी आदी गावांना शासकीय टँकरने, तर काळखैरवाडी, कारखेल, भिलारवाडी, जळगाव सुपे, बाबुर्डी, गाडीखेल, वढाणे, मुर्टी, मोढवे, उंडवडी, कडेपठार, खराडेवाडी, आंबी खुर्द आदी गावांना खासगी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. एकूण १२ गावे व १४० वाड्या-वस्त्यांवरील ३१ हजार ७१७ लोकसंख्येला ६० पैकी ४९ खेपांद्वारे पाणी पुरवण्यात येत आहे. पुढील महिन्यापासून उन्हाचा चटका वाढणार आहे. परिणामी पाणीटंचाईची समस्या गंभीर स्वरूप धारण करेल. टँकरच्या मागणीतदेखील वाढ होणार आहे. पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेता उन्हाळ्यात टँकरची संख्या ५० चा आकडा ओलांडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.दुष्काळाच्या झळांमध्ये वाढ...

काºहाटी : बारामतीच्या जिरायती भागात दुष्काळाची भीषणता इतकी वाढली आहे, की झाडांना पाने राहिली नाहीत. पाण्याअभावी परिसरातील वटवृक्षांची पालवी संपूर्णपणे गळून गेली आहे.एरवी जानेवारी महिन्यामध्ये हिरवेगार असणारी झाडे डिसेंबरमध्येच पानगळती होऊन बसले आहेत. चार-पाच वर्षांच्या दुष्काळाचा परिणाम झाडाझुडपांवर मोठ्या प्रमाणात झाला असून, कित्येक झाडे-झुडपे या दुष्काळातून नष्ट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.नदीच्या काठावर असणाऱ्या गावांना या दुष्काळात सर्वाधिक मोठा फटका बसला आहे. सलग पाच वर्षांच्या दुष्काळाने कºहा नदीचे पात्र खळखळलेच नाही. दुष्काळामुळे जनावरांबरोबर पिण्याच्या पाण्याचा, तसेच चाºयाचा मोठा प्रश्न पुढील काही महिन्यांमध्ये अधिकच तीव्र होणार आहे.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामती