शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

डाव्या कालव्यातून भीमा नदीत पाणी, चासकमानमधून ८५० क्युसेक्सने विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 00:50 IST

खेडसह शिरूर तालुक्याचे नंदनवन ठरलेल्या चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे शनिवारी दुपारी १ वाजता खेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार भीमा नदीपात्रात ३०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले.

चासकमान  - खेडसह शिरूर तालुक्याचे नंदनवन ठरलेल्या चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे शनिवारी दुपारी १ वाजता खेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार भीमा नदीपात्रात ३०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले.चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे खेडसह शिरूर तालुक्यातील शेतकºयांच्या मागणीनुसार शुक्रवारी सकाळी १० वाजता टेल टू हेड या पद्धतीने ४०० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले होते. परंतु शनिवारी विसर्जन वाढवून भीमा नदीपात्रात ३०० व कालव्याद्वारे ५५० असे धरणामधून एकूण ८५० क्युसेक्सने विसर्ग सोडण्यात आला आहे. डाव्या कालव्याद्वारे सोडण्यात आलेले हे पहिले आवर्तन रोटेशन पद्धतीने सोडले जाणार आहे. पहिले रोटेशन पन्नास दिवसांचे व दुसरे रोटेशन सलग पंचेचाळीस दिवसांचे असणार आहे. पहिले आवर्तन कालव्याद्वारे एकूण ९५ दिवस चालणार आहे.खेड तालुक्यातील भीमा नदीपात्रातील पाणी संपुष्टात आल्याने पश्चिम भागातील चास, आखरवाडी, कडूस, नेहेरेशिवार, मोहकल, कडधे, पांगरी, कान्हेवाडी आदींसह परिसरातील रब्बी हंगामात नदी अंतर्गत घेण्यात आलेली शेतकºयांची पिके धोक्यात आली होती.पूर्व भागातील तसेच काळूस, संगमवाडी, शेलपिंपळगावसह पूर्व भागातील शेतकºयांनी भीमा नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी २९ तारखेला काळूस व शेलपिंपळगाव येथील शेतकºयांची उपविभागीय अभियंता चासकमान पाटबंधारे उपविभाग क्रमांक ५ कार्यालयाला घेराव घातला होता.अखेर उपविभागीय अभियंता चासकमान पाटबंधारे उपविभाग क्रमांक कार्यालयाने या पत्राची दखल घेत तदनुषंगाने वरिष्ठ कार्यालयाची दखल घेऊन येत्या चार ते पाच दिवसांत प्राधान्याने या बंधाºयांमध्ये पाणी सोडण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे लेखी पत्र दिल्यानंतर शेतकºयांनी घेराव मागे घेतला होता.याअनुषंगाने खेडसह तालुक्यातील शेतकºयांच्या मागणीनुसार ३ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता भीमा नदीपात्रात आवर्तन सोडण्यात आले आहे.

टॅग्स :Puneपुणे